शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

आमदार ठरविण्याची ताकद गोरबंजारा समाजात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:12 IST

जामनेर : राज्यात सुमारे ९० लाख गोरबंजारा समाज असून, जवळपास ३५ ते ४० मतदारसंघात आमदार कोण असेल हे ...

जामनेर : राज्यात सुमारे ९० लाख गोरबंजारा समाज असून, जवळपास ३५ ते ४० मतदारसंघात आमदार कोण असेल हे ठरविण्याची ताकद समाजात आहे. मात्र, त्यासाठी राजकीय मतभेद विसरून समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री, आमदार संजय राठोड यांनी सोमवारी दुपारी येथील मंगल कार्यालयात झालेल्या मेळाव्यात केले.

राठोड यांचे आगमन होताच त्यांचे समाजबांधवांनी सवाद्य मिरवणुकीने स्वागत केले. भुसावळ चौफुली व नगरपालिका चौकात त्यांचा सत्कार करण्यात आला. राजकारणासाठी राजकारण न करता समाजकारण केले. आजही तांडा वस्तीवरील समाजबांधव अडचणीचे जीवन जगत आहेत. मूलभूत सुविधा, अंगणवाडी व शिक्षणाची सोय नाही, असे राठोड यांनी सांगितले.

यावेळी मोरसिंग राठोड, डॉ. ऐश्वर्या राठोड, प्रा. सी.के. पवार, रमेश नाईक, नामदेव चव्हाण, कांतिलाल नाईक, सुभाष जाधव, गोपाळ नाईक, राजेश नाईक, दीपक चव्हाण, मूलचंद नाईक, दलसिंग नाईक, भारत पवार यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

संचलन लालचंद चव्हाण यांनी केले. मूलचंद नाईक यांनी आभार मानले.

200721\20jal_3_20072021_12.jpg

जामनेर येथील समाज बांधवांच्या मेळाव्यात बोलताना आमदार संजय राठोड, सोबत मोरसिंग राठोड, प्रा. सी. के. पवार आदी.