शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

वरणगाव पाणी पुरवठा योजनेवरची स्थगिती उठली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 20:15 IST

२४ तास पाणी मिळणार : नगराध्यक्ष सुनील काळे यांची माहिती

वरणगाव : येथील पााणीपुरवठा योजनेवरील स्थगिती उठविण्यात आली आहे. यामुळे आता वरणगावकर यांना २४ तास पाणीपुरवठा मिळू शकेल अशी माहिती नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिली.शहरासाठी भाजप सरकारच्या कार्यकाळात २५ कोटीची पाणीयोजना तत्कालीन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मंजूर करून दिली. मंजूर पाणी पुरवठा योजनेच टेंडर प्रक्रिया सुद्धा पूर्ण केली मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या योजनेला स्थगिती दिली. स्थगिती उठवण्यात यावी यासाठी नगराध्यक्षांनी औरंगाबाद उच्चनयालयात रिट पिटीशन दाखल केली होती तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल कोशियार, माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री संजय सावकारे यांच्याकडे मागणी केली होती. यावर आमदार महाजन व सावकारे यांनी देखील पत्रव्यवहार करून सदरच्या योजनेचे गांभीर्य शासनाला कळविले होते.गिरीश महाजन यांचा पाठपुरावाही स्थगिती त्वरित उठवावी अशा प्रकारची मागणी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी करीत मुंबईत या प्रक्रियवर लक्ष देऊन होते. दरम्यान सोमवारी नगर विकास विभागाचे सहसचिव पां. जो . जाधव यांनी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत पाणीपुरवठा मलनिस्सारण रस्ते प्रकल्प मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी ज्या प्रकल्पांचे कायार्देश दिनांक ५ डिसेंबर २०२० पूर्वी देण्यात आले नव्हते अशा प्रकल्पांचे कायार्देश पुढील आदेशापर्यंत देण्यात येऊ नये अशा सूचना शासनाने दिल्या होत्या. त्यासंदर्भात सोमवारी सुधारित सूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात आली आहे. त्यानुसार निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असल्यास कार्यादेश देण्याची कार्यवाही त्वरित पूर्ण करण्यात यावी व त्याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल ३० एप्रिलपर्यंत शासनाला सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे वरणगाव येथील पाणी पुरवठा योजनेचे कामाचे रस्ता मोकळा झाला आहे.निविदा प्रक्रिया पूर्णशहरातील पाणीपुरवठा योजनेची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून याबाबत पालिकेकडे निविदा आलेया आहेत या ओपन केल्यानंतर कार्यादेश देता येईल. तसेच पालिकेच्या खात्यावरती सहा महिन्यापूर्वीच सव्वा कोटी रुपए निधी जमा आहे