शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
4
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
5
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
6
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
7
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
8
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
9
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
10
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
11
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
12
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
13
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
14
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
15
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
16
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
17
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
18
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
19
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय चर्चांचा रोजचा ‘बस’ प्रवास : अच्छे दिन आहेत कुठे...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 13:12 IST

जळगाव ते पाचोरा 50 किमी

सचिन देवजळगाव : नागरिकांनी अच्छे दिन येणार, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळणार, गावाचा विकास करणार, अशा विविध घोषणा करणाऱ्या सरकारला निवडून दिले. मात्र, पाच वर्षांत शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला नाही. दुसरीकडे व्यापारीदेखील शेतकºयांकडुन कवडीमोल भावात माल खरेदीकरुन, शेतकºयांची फसवणुक करित आहे. त्यामुळे अच्छे दिन कुठे आहेत, हे दाखवावे, असे मत पाचोरा विधानसभा मतदार संघातील मतदारांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले. लोक सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ प्रतिनिधीने जळगाव लोकसभा मतदार संघातील पाचोरा विधानसभा मतदार संघातील मतदारांशी जळगाव-पाचोरा एसटीबसमध्ये संवाद साधला.पिंपळगाव हरेश्वर येथील शेतकरी प्रदीप बडगुजर यांनी सांगितले की, शेतकºयांच्या मालाला खर्च जास्त आणि उत्पन्न कमी असा प्रकार शेतीत सुरु आहे. गावात ८ दिवसानंतर पाणी पुरवठा होतोय. पाच वर्षांत प्रशासनाने पाण्याचे कुठलेही नियोजन न केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. आमदार-खासदार लग्न समारंभाच्या वेळेस येतात. गावाच्या समस्यांबद्दल काहीही बोलत नाही. राणीचे बांबरुड येथील बाळकृष्ण पाटील म्हणाले की, आमच्या गावात रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे.स्थानिक मुद्याला महत्वया पाच वर्षांत शेतकरी बांधवांना कुठलेही अच्छे दिन आले नसून, अच्छे दिन व्यापाºयांना आले आहेत. त्यामुळे हे सरकार शेतकºयांचे नसून, व्यापाºयांचे आहे. या निवडणुकीत आम्ही स्थानिक मुद्यालाच महत्व देणार असल्याचे सांगितले.खेडगांव नंदीचे येथील सत्यवान पाटील यांनी फेब्रुवारीअखेर शेतकºयांच्या खात्यात २ हजार जमा करणार होते.मात्र, एप्रिल सुरु होऊनही पैसे जमा झाले नाही. हे सरकार फक्त घोषणाबाज असल्याचे सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव