शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
5
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
6
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
7
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
8
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
9
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
10
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
13
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
14
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
15
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
16
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
17
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
18
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
19
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
20
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड

राजकीय चर्चांचा रोजचा ‘बस’ प्रवास : अच्छे दिन आहेत कुठे...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 13:12 IST

जळगाव ते पाचोरा 50 किमी

सचिन देवजळगाव : नागरिकांनी अच्छे दिन येणार, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळणार, गावाचा विकास करणार, अशा विविध घोषणा करणाऱ्या सरकारला निवडून दिले. मात्र, पाच वर्षांत शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला नाही. दुसरीकडे व्यापारीदेखील शेतकºयांकडुन कवडीमोल भावात माल खरेदीकरुन, शेतकºयांची फसवणुक करित आहे. त्यामुळे अच्छे दिन कुठे आहेत, हे दाखवावे, असे मत पाचोरा विधानसभा मतदार संघातील मतदारांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले. लोक सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ प्रतिनिधीने जळगाव लोकसभा मतदार संघातील पाचोरा विधानसभा मतदार संघातील मतदारांशी जळगाव-पाचोरा एसटीबसमध्ये संवाद साधला.पिंपळगाव हरेश्वर येथील शेतकरी प्रदीप बडगुजर यांनी सांगितले की, शेतकºयांच्या मालाला खर्च जास्त आणि उत्पन्न कमी असा प्रकार शेतीत सुरु आहे. गावात ८ दिवसानंतर पाणी पुरवठा होतोय. पाच वर्षांत प्रशासनाने पाण्याचे कुठलेही नियोजन न केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. आमदार-खासदार लग्न समारंभाच्या वेळेस येतात. गावाच्या समस्यांबद्दल काहीही बोलत नाही. राणीचे बांबरुड येथील बाळकृष्ण पाटील म्हणाले की, आमच्या गावात रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे.स्थानिक मुद्याला महत्वया पाच वर्षांत शेतकरी बांधवांना कुठलेही अच्छे दिन आले नसून, अच्छे दिन व्यापाºयांना आले आहेत. त्यामुळे हे सरकार शेतकºयांचे नसून, व्यापाºयांचे आहे. या निवडणुकीत आम्ही स्थानिक मुद्यालाच महत्व देणार असल्याचे सांगितले.खेडगांव नंदीचे येथील सत्यवान पाटील यांनी फेब्रुवारीअखेर शेतकºयांच्या खात्यात २ हजार जमा करणार होते.मात्र, एप्रिल सुरु होऊनही पैसे जमा झाले नाही. हे सरकार फक्त घोषणाबाज असल्याचे सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव