शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

शिळा भात खाल्ल्याने २२ जणांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 21:50 IST

खेडी व्यवहारदळे - उत्तरकार्यत आलेल्यांना उलट्या, पोटदुखीचा त्रास

अमळनेर : उत्तरकार्यातील शिळा भात दुसऱ्या दिवशी खाल्ल्याने तालुक्यातील २२ जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना खेडी व्यवहारदळे येथे १ रोजी घडली. डॉ.जी. एम. पाटील यांनी वेळीच उपचार केल्याने दुसऱ्या दिवशी रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाली.तालुक्यातील खेडी व्यवहारदळे येथे ३१ ऑक्टोबर रोजी उत्तरकार्याच्या कार्यक्रमाला विविध नातेवाईक आले होते. तेथेजेवणाला भात करण्यात आला होता. भात उरल्यानंतर रात्री देखील तोच भात खाल्ला आणि उरला म्हणून पुन्हा दुसऱ्या दिवशीसकाळी गरम करून खाल्ल्याने भात खाणाऱ्या व्यक्तींना उलट्या आणि पोटदुखीचा त्रास होऊ लागला. हाच त्रास प्रत्येकाला होऊलागल्याने उत्तरकार्यास आलेले खेडीचे नंदिनी सीताराम ठाकरे, मीराबाई रमेश भिल, शांताराम रमेश भिल , परशुराम रमेश भिल ,तिरोनाबाई राजेश भिल, श्रीराम रमेश ठाकरे, जानकीराम रमेश ठाकरे, रेणुका परशुराम भिल, शिवदास तुकाराम भिल, सीताराम रमेश ठाकरे, तर चौबारी येथील सुरेखाबाई समाधान भिल, साई समाधान भिल, रुबजी नगर येथील पूना तुकाराम भिल ,सुवर्णाबाई तुकाराम भिल, प्रवीण तुकाराम भिल, कोयल तुकाराम भिल, नेहा धनराज भिल ढेकू येथील धनराज उखा भिल, नेहाधनराज भिल यांना एकाचवेळी १ रोजी दुपारी त्रास होऊ लागल्याने ३ वाजेला ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. सर्वाना दाखल करून घेत डॉ. जी. एम. पाटील यांनी तातडीने उपचार सुरू केले, वेळेवर आणल्याने २ रोजी त्यांना बरे वाटल्याने घरी सोडण्यात आले.हेडकॉन्स्टेबल भरत ईशी यांनी पंचनामा करून माहिती जाणून घेतली.