शहरं
Join us  
Trending Stories
1
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
2
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
3
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
4
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
5
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
6
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
7
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
8
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
9
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
10
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
11
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
12
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
13
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
14
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
15
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
16
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
17
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
18
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
19
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
20
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण

शिळा भात खाल्ल्याने २२ जणांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 21:50 IST

खेडी व्यवहारदळे - उत्तरकार्यत आलेल्यांना उलट्या, पोटदुखीचा त्रास

अमळनेर : उत्तरकार्यातील शिळा भात दुसऱ्या दिवशी खाल्ल्याने तालुक्यातील २२ जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना खेडी व्यवहारदळे येथे १ रोजी घडली. डॉ.जी. एम. पाटील यांनी वेळीच उपचार केल्याने दुसऱ्या दिवशी रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाली.तालुक्यातील खेडी व्यवहारदळे येथे ३१ ऑक्टोबर रोजी उत्तरकार्याच्या कार्यक्रमाला विविध नातेवाईक आले होते. तेथेजेवणाला भात करण्यात आला होता. भात उरल्यानंतर रात्री देखील तोच भात खाल्ला आणि उरला म्हणून पुन्हा दुसऱ्या दिवशीसकाळी गरम करून खाल्ल्याने भात खाणाऱ्या व्यक्तींना उलट्या आणि पोटदुखीचा त्रास होऊ लागला. हाच त्रास प्रत्येकाला होऊलागल्याने उत्तरकार्यास आलेले खेडीचे नंदिनी सीताराम ठाकरे, मीराबाई रमेश भिल, शांताराम रमेश भिल , परशुराम रमेश भिल ,तिरोनाबाई राजेश भिल, श्रीराम रमेश ठाकरे, जानकीराम रमेश ठाकरे, रेणुका परशुराम भिल, शिवदास तुकाराम भिल, सीताराम रमेश ठाकरे, तर चौबारी येथील सुरेखाबाई समाधान भिल, साई समाधान भिल, रुबजी नगर येथील पूना तुकाराम भिल ,सुवर्णाबाई तुकाराम भिल, प्रवीण तुकाराम भिल, कोयल तुकाराम भिल, नेहा धनराज भिल ढेकू येथील धनराज उखा भिल, नेहाधनराज भिल यांना एकाचवेळी १ रोजी दुपारी त्रास होऊ लागल्याने ३ वाजेला ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. सर्वाना दाखल करून घेत डॉ. जी. एम. पाटील यांनी तातडीने उपचार सुरू केले, वेळेवर आणल्याने २ रोजी त्यांना बरे वाटल्याने घरी सोडण्यात आले.हेडकॉन्स्टेबल भरत ईशी यांनी पंचनामा करून माहिती जाणून घेतली.