शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

जळगवातील गोलाणी मार्केट गाळे करारासंदर्भात विखंडनासाठी पाठविलेल्या छरावाविरुद्ध याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 12:17 IST

पत्रकार परिषद

जळगाव : गोलाणी मार्केटमधील (वल्लभदास वालजी संकुल) गाळे व्यापाऱ्यांना दीर्घ मुदतीने कराराने देणे बेकायदेशीर असून तसा शासनाकडे विखंडनासाठी पाठविलेल्या ठरावाविरुद्ध सुरेशदादा टॉवर व वाणिज्य व्यापारी असोशिएनतर्फे नगररचना विभागाकडे याचिका दाखल करुन हरकत घेतली असल्याची माहिती ए.जे. पाटील यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी दिली.या संदर्भात शनिवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष कासट, सचिव रामजी सुर्यवंशी, कोषाध्यक्ष पुरुषोत्तम टावरी उपस्थित होते. यावेळी पदाधिकाºयांनी सांगितले की, महापालिकेचे तत्कालीन प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे मनपा आयुक्तपदाचा पदभार असताना त्यांनी मार्केटमध्ये स्वच्छता होत नसल्याचा ठपका ठेवून कलम १३३ अन्वये मार्केट बंद केले होते. त्यानतंर असोसिएशनची चर्चा केल्यानतंर पालिकेला ३ महिन्यांसाठी प्रायोगिक तत्वावर स्वच्छतेसाठी प्रती व्यापारी ११०० रुपये जमा करण्यात आले. मात्र, हे स्वच्छतेचे काम केवळ २ महिनेच करण्यात आले. त्यानंतर जमा रकमेचा हिशोबदेखील दिला नसल्याचा आरोप व्यापाºयांनी पत्रकार परिषदेत केला.या सोबतच निंबाळकर यांनी २०१७मध्ये मनपा मालकिच्या गोलाणी मार्केटमधील गाळे कायद्यानुसार तीन वर्षांपेक्षा जास्त काळ भाड्याने देणे बेकायदेशीर असल्याचे सांगत व्यापाºयांना ५० वर्षासाठी भाड्याने दिलेल्या गाळे कराराचे ठराव विखंडनासाठी शासनाकडे पाठविले. यात शासनाकडून २०१८मध्ये मनपा प्रशासनाला अधिकची माहिती मागितली. त्यावेळी निंबाळकर यांनी व्यापारी मार्केटची स्वच्छतादेखील करीत नसल्याची माहिती पाठविली. या विखंडनाच्या प्रस्तावावर गोलाणी मार्केट असोसिएशनने नगरविकास मंत्रालयात हरकत घेणारी याचिका दाखल केली असल्याची माहिती दिली. हे मार्केट पालिकेने बिओटी तत्वावर बांधले असल्याने त्यास तीन वर्षेच कराराने देण्याचा नियम लागू होत नसल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव