शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

रॅगींग प्रकरणी वैयक्तिक चौकशी निष्फळ

By admin | Updated: September 22, 2015 23:57 IST

हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील रॅगींग प्रकरणी औरंगाबादच्या समितीने विद्याथ्र्याचे जबाब नोंदवले. मात्र समितीला समाधानकारक माहिती मिळू शकली नाही.

धुळे : भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या रॅगिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी औरंगाबाद येथील समिती सोमवारी रात्री उशिरा धुळ्यात दाखल झाली होती. या समितीने विद्याथ्र्याचे जबाब नोंदवले. परंतु मानसिक दबावाखाली असलेल्या विद्याथ्र्यानी समाधानकारक माहिती न दिल्याने ही समितीदेखील रिकाम्या हातीच परत गेली. तर दुसरीकडे पोलिसांनी मंगळवारी विद्याथ्र्याना बोलते करण्यासाठी बंद खोलीत जबाब नोंदवण्यास सुरुवात केली. मात्र, पुरावे मिळत नसल्याने या प्रकरणाचा गुंता वाढला आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 1 ते 10 सप्टेंबर दरम्यान एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातील विद्याथ्र्याची काही वरिष्ठ सहका:यांनी रॅगिंग केल्याची तक्रार अज्ञात विद्याथ्र्याने ईमेलद्वारे थेट भारतीय आयुर्विज्ञान परिषदेकडे केली होती. त्यानंतर विज्ञान परिषदेने नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाला सविस्तर चौकशीचे आदेश दिले होते. विद्यापीठाने दोन सदस्यीय चौकशी समिती गठित केली होती. या आधी महाविद्यालयाने आपल्या स्तरावर चार प्राध्यापकांची समिती गठित करून चौकशी केली होती. त्यात प्रथमदर्शनी रॅगिंग झाल्याचे आढळून आले होते. म्हणून महाविद्यालयाकडून याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाधिकारी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र माळी यांनी मंगळवारी महाविद्यालयातील 17 ते 18 विद्याथ्र्याचे बंद खोलीत वैयक्तिक जबाब नोंदवले. मात्र, प्रत्येक विद्यार्थी असा प्रकार झाल्याचे माहिती नाही, माङयासोबत काहीही झाले नाही, अशी उत्तरे देत असल्याने पोलिसांसमोर पेच कायम आहे.

महाविद्यालय प्रशासन अनभिज्ञ

सोमवारी रात्री उशिरार्पयत औरंगाबादच्या समितीने धुळ्यात येऊन विद्याथ्र्याचे जबाब नोंदवले. मात्र, अधिष्ठाता डॉ.सुधीरकुमार गुप्ता यांच्यासह प्रमुख अधिकारी याविषयी अनभिज्ञ होते. समिती आल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला.

सखोल चौकशी होणार

एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रथम फेरीत धुळ्यातील महाविद्यालयात संधी मिळालेल्या काही विद्याथ्र्यानी दुस:या व तिस:या फेरीनंतर लातूर, सोलापूर, नागपूर या ठिकाणी प्रवेश घेतल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे धुळ्यातून बाहेर गेलेल्या विद्याथ्र्याचीही पोलीस माहिती काढत आहेत. या विद्याथ्र्याचेदेखील जबाब नोंदवले जाणार आहेत.