शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:32 IST

जळगाव : जिल्ह्यातील १५०२ गावांची अंतिम पैसेवारी मंगळवारी जाहीर करण्यात आली असून, ही पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक असल्याची माहिती ...

जळगाव : जिल्ह्यातील १५०२ गावांची अंतिम पैसेवारी मंगळवारी जाहीर करण्यात आली असून, ही पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. गत दोन वर्षांपासून पर्जन्यमान चांगले झाल्याने पैसेवारी ५० पैसांपेक्षा अधिक आली आहे.

गत दोन वर्षांपासून जळगाव जिल्ह्यात १०० टक्केपेक्षा अधिक पर्जन्यमान झाले आहे. प्रत्येक वर्षी दुष्काळाच्या दृष्टीने पैसेवारी निश्चित केली जाते. नजर पैसेवारी, सुधारित पैसेवारी आणि अंतिम पैसेवारी अशा तीन टप्प्यांत ही पैसेवारी घेतली जाते. स्थानिक ठिकाणची पीक परिस्थिती पाहून ही पैसेवारी निश्‍चित केली जात असते. यंदा दुष्काळाचे निकष बदलले असले तरी त्याचाच एक भाग म्हणून पैसेवारी निश्‍चित करण्यात आली आहे. यात जिल्ह्यात १५०२ गावे असून, या सर्व गावांची पैसेवारी ही ५० पैसांपेक्षा अधिक आहे. पैसेवारी अधिक असल्याने दुष्काळाची परिस्थिती नसल्याचे मानले जात आहे.

अशी आहेत गावे

जळगाव-९२, जामनेर १५३, एरंडोल ६५, धरणगाव ८९, पारोळा ११४, भुसावळ ५४, बोदवड ५१, मुक्ताईनगर ८१, यावल ८४, रावेर १२०, पाचोरा १२९, भडगाव ६३, अमळनेर १५४, चोपडा ११६, चाळीसगाव १३७ असे एकूण १५०२ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक आहे.