शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

मुख्यमंत्र्याच्या सभेत पाडळसर धरण केंद्रबिंदू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 5:04 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अमळनेर येथील सभेत पाडळसे धरणाचा प्रलंबित विषयच केंद्रबिंदू राहिला.

अमळनेर/जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अमळनेर येथील सभेत पाडळसे धरणाचा प्रलंबित विषयच केंद्रबिंदू राहिला. आमदार स्मिता वाघ, आमदार शिरीष चौधरी यांनी हा विषय लावून धरला. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील या संदर्भात नाबार्डकडेप्रस्ताव पाठविल्याची माहिती सभेत दिली.पाडळसरे प्रकल्पामुळे ६७ गावे सुजलाम सुफलाम होणार आहेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे हे काम सोपवले आहे. नाबार्डपुढे प्रस्ताव दिल्याचे त्यांनी सांगितले. पाडळसरे प्रकल्पासाठी निधीसंदर्भात येणाऱ्या अडचणीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.मुख्यमंत्र्यांची जळगावलाही सभा झाली. त्यात माजी मंत्री सुरेशदादा म्हणाले, मोदींच्या नेतृत्वात या देशाची मोठी प्रगती झाली. ७० वर्षांत झाले नाही ते पाच वर्षांत झाले. जळगाव शहरात अमृत योजनेचे काम सुरू झाले असून भविष्यात भुयारी गटारींसह विविध विकास कामे प्रस्तावित असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.