शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

दिवाळीच्या सुट्टीत अडकले पिकांच्या नुकसानीचे पंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 12:24 IST

पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत

जळगाव : अवकाळी पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मात्र सलग लागून आलेल्या दिवाळीच्या सुट्टीमुळे जिल्ह्यात अद्याप पंचनाम्यांना सुरुवीतदेखील झालेली नाही. त्यामुळे बळीराजा अधिकारी, कर्मचाºयांची शेताच्या बांधावर प्रतीक्षा करीत आहे.यंदा पावसाळा संपला तरी अवकाळी पाऊस सुरुच असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. उभ्या पिकांवर बुरशी लागण्यासह कोंबही फुटले आहेत. त्यामुळे शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून बळीराजा हवालदिल झाला आहे.जिल्ह्यातील या नुकसानीविषयी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकाºयांना पत्र देऊन झालेल्या नुकसानीचे विहीत प्रपत्रातील प्राथमिक अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. २७ आॅक्टोबर रोजी या विषयी पत्र काढले असले तरी दिवाळीच्या सुट्ट्या सुरू असल्याने कोठेही पंचनामे सुरू झालेले नाही. त्यामुळे पंचनामे कधी होतील व त्याचा मोबदला कधी मिळेल, याच चिंतेत बळीराजा आहे.दरम्यान, ज्या शेतकºयांनी पीकविमा काढलेला आहे, त्यांनी केवळ आॅनलाईन अर्ज दाखल करायचा असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिली. यासाठी सातबारा व इतर कागदपत्रे द्यावे, लागतील, अशी अफवा पसरलविली जात असून त्यावर विश्वास ठेवू नये, अशीही माहिती मिळाली. यासाठी आॅनलाईन अर्ज भरावा, असे आवाहन ठाकूर यांनी केले.

टॅग्स :Jalgaonजळगाव