शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
3
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
4
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
5
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
6
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
7
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
8
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
9
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
10
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
11
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
12
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
13
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
14
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
15
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
16
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
17
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
18
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
19
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
20
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

अतिपावसाने उडीद, मुगाचे ५० टक्के नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 12:34 IST

शेतात पाणी साचल्याने कापसाचे उत्पन्न घटणार

जळगाव : जिल्हाभरात यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पाणी प्रश्न मिटला आहे़ मात्र, बऱ्याच ठिकाणी अति पावसामुळे व शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे़ जिल्हाभरात ४० ते ५० टक्के उडिद व मूग खराब झाला आहे तर किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने कापसाच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे़जिल्हाभरात कापासाची सुमोर ५ लाख दहा हजार हेक्टरवर लागवड होत असते.तर उडिद ३२ हजार व मुगाची सुमारे २५ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाने हजेरी लावली़ धरणे ओव्हरफ्लो झाली मात्र, कमी कालावधीत अधिक पाऊस झाल्याने शेतांमध्ये पाणी साचून याचा पिकांवर परिणाम झाला आहे़ ज्वारी काळी पडली आहे़ जूनमध्ये लागवड केलेल्या बागायती कापसाची बोंडे सडली आहेत़ जिरायती कापसाची वाढ व्यवस्थित झालेली नाही़ त्यातच विविध प्रकारच्या किडींच्या प्रादूर्भाव वाढल्यामुळे कापसाच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होण्याची यंदा शक्यता आहे़जिथे-जिथे पाणी साचले आहे त्या ठिकाणी कापसाची वाढ खुंटली आहे़ याशिवाय रस शोषणाºया किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे़मुक्ताईनगरला पाहणी केल्यानंतर ज्वारीच्या कणसांमध्ये पाणीसाचून ते काळे पडत असल्याचे निदर्शनास आले. अनेक ठिकाणी उडिदाचे ४० ते ५० टक्के नुकसान झाले आहे. उडीदाची गुणवत्ता खराब झाली आहे़ शेतकऱ्यांनी काही ठिकाणी पीक काढणेही सोडून दिले आहे़ मात्र, हा पाऊस तुरीसाठी फायदेशीर आहे. -अनिल भोकरे, कृषी उपसंचालक, जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव