शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

वर्षभरात केवळ तीन पतसंस्था पडल्या अडचणीतून बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 12:19 IST

१०५ पतसंस्था अद्यापही अडचणीत : ३७ संस्थांवर आहे प्रशासक

जळगाव : जिल्ह्यातील अडचणीतील १७८ पतसंस्थांपैकी अद्यापही १०५ पतसंस्था अद्यापही अडचणीत आहेत. तर केवळ ७३ पतसंस्था अडचणीतून बाहेर पडल्या आहेत. मात्र त्यापैकी वर्षभरात केवळ तीनच पतसंस्था अडचणीतून बाहेर पडल्या आहेत. त्यामुळे सहकार विभागाचे पतसंस्थांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ठेवीदारांकडून होत आहे.जिल्ह्यातील अडचणीतील १७८ पतसंस्थांपैकी ५६ पतसंस्था सहकार विभाग व शासनाने केलेल्या प्रयत्नांमुळे २०डिसेंबर २०१६ पूर्वी अडचणीतून बाहेर पडल्या. तर १४ पतसंस्था १६ नोव्हेंबर २०१८ पर्यंत अडचणीतून बाहेर पडल्या. १६ नोव्हेंबर २०१८ नंतर आजपर्यंत केवळ तीनच पतसंस्था अडचणीतून बाहेर पडल्या आहेत. अजूनही १०५ पतसंस्था अडचणीत आहेत. म्हणजेच दिवसेंदिवस अडचणीतून बाहेर पडणाऱ्या संस्थांची संख्या कमीच होत आहे. याचा अर्थ जिल्हा उपनिबंधक कार्यालय तसेच राज्य शासनातर्फे यादृष्टीने अपेक्षित प्रयत्न होत नसल्याचे चित्र आहे.ठेवीदारांची शनिवारी बैठकजिल्ह्यातील पतसंस्थांच्या ई डी चौकशीच्या मागणीसाठी विभागीय आयुक्तांकडे होणाºया लोकशाही दिनात सहभागी होण्यासाठी ठेवीदारांची बैठक ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता शामाप्रसाद मुखर्जी उद्यान येथे आयोजित केली आहे.अडचणीतून बाहेर पडण्याचे निकषपतसंस्था अडचणीतून बाहेर पडलेली आहे. असे निश्चित करण्याचे निकष पुढील प्रमाणे आहेत.-शासनाच्या २०० कोटी व उपवर अर्थसाह्याची संपूर्ण परतफेड केलेली असणे.-संस्था ज्या कारणांनी अडचणीत आलेली होती ती कारणे दूर झालेली असणे.-संस्था ठेवीदारांना ठेवी परत करीत नसल्याबाबत प्रशासनस्तरावर तक्रारी नसणे.-ठेवी परत करीत नसल्याबाबत न्यायालयीन, ग्राहकमंच स्तरावर तक्रारी नसणे.-संस्थेची एकंदरीत वसूली होऊन संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेली असणे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव