शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

तिकीट आरक्षित असणाऱ्यानांच गाडीत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:19 IST

जळगाव : तिकीट आरक्षित नसतानांही प्रवाशांना गाडीत प्रवेश देण्यात असल्यामुळे, आरक्षित डब्ब्यांमध्येच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा होत असल्याबाबत ‘लोकमत’ने ...

जळगाव : तिकीट आरक्षित नसतानांही प्रवाशांना गाडीत प्रवेश देण्यात असल्यामुळे, आरक्षित डब्ब्यांमध्येच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा होत असल्याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत भुसावळ रेल्वे प्रशासनाने भुसावळ विभागातील सर्व तिकीट निरीक्षकांना ज्या प्रवाशांचे तिकीट आरक्षित आहे, अशा प्रवाशानांच गाडीत प्रवेश देण्याच्या सूचना केल्या आहेत.

सध्या कोरोना काळात ज्या रेल्वे गाड्या सुरू आहेत, त्या गाड्यांमध्ये फक्त तिकीट आरक्षित असणाऱ्या प्रवाशानांच प्रवेश देण्याच्या सूचना रेल्वे बोर्डाने केल्या आहेत. मात्र, ‘लोकमत’ प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत भुसावळ विभागातून मुंबईकडे जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यांच्या आरक्षित डब्यांमध्ये प्रतीक्षा यादीत असलेल्या विनाआरक्षित प्रवासींदेखील प्र‌वास करताना दिसून आले होते. विशेष म्हणजे या डब्यांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसून, सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णत: फज्जा उडालेला दिसून आला होता.

हे वृत्त प्रकाशित केल्यानंतर भुसावळ रेल्वे प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. स्टेशनमध्ये येणाऱ्या प्रवाशांचे जर तिकीट आरक्षित असेल तरच स्टेशनमध्ये सोडण्याच्या सूचना केल्या आहेत. या मुळे आता कोरोना काळापुरता आरक्षित केलेल्या या जनरल डब्यांमध्ये प्रवाशांची गर्दी ओसरलेली दिसून येत आहे.