शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

नद्यांचे ‘काठ’वाचले, तरच नद्या जिवंत राहतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 12:55 IST

-दिग्दर्शक संदीप सावंत

ठळक मुद्देसमाजप्रबोधन करणाऱ्या चांगल्या चित्रपटांच्या निर्मितीसाठी शासनाने अनुदान द्यावे

सचिन देव ।जळगाव : नद्या शेजारी असणाऱ्या नागरिकांचे जीवन आजही नद्यावरच अवलंबून आहे. मात्र कालांतराने नवीन वसाहती किंवा शहरांच्या विकासासाठी नद्यांमध्ये अतिक्रमण केले जात आहे. नद्यांचे काठच शिल्लक राहिलेले नाहीत. यामुळे भविष्यात उद्भवणाºया गंभीर परिणामांना मानवालाच सामोरे जावे लागणार आहे. हे परिणाम टाळण्यासाठी नद्यांचे काठ वाचले पाहिजे, तरच नद्या जिवंत राहतील, असे मत ‘नदी वाहते’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप सावंत यांनी ‘लोकमत’शी बोलतांना व्यक्त केले.शासनाने समाज प्रबोधन करणाºया चित्रपटांच्या निर्मितीसाठी अनुदान देण्याची अपेक्षाही सावंत यांनी यावेळी व्यक्त केली. जळगावात समर्पण संस्था, आयोजित पहिल्या आशियाई चित्रपट महोत्सवाला १ फेब्रुवारी रोजी सुरुवात झाली. या महोत्सवाचे उद्घाटन करण्यासाठी आॅस्कर पुरस्काराने गौरविलेल्या ‘श्वास’ चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप सावंत जळगावी आले असता, ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला.प्रश्न : मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले आहेत, हा बदल कशामुळे घडला.उत्तर : हिंदी चित्रपटांप्रमाणे मराठी चित्रपटांमध्ये वेगवेगळे बदल व संशोधन घडत आहे. विशेष म्हणजे माझ्या ‘श्वास’ या चित्रपटाला आॅस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर हा बदल झाला.दिग्दर्शकांतर्फे प्रेक्षकांच्या अभिरुचीला उतरतील असे चित्रपट येत असल्यामुळे, सध्या मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले आहेत.प्रश्न : ‘श्वास’ चित्रपटाचे कथानक कसे सुचले.उत्तर : पुण्याच्या माधवी घारपुरे यांनी लिहलेली १० त १२ पुस्तके मला वाचायला दिली होती. त्यातील एका पुस्तकामध्ये माधवी घारपुरे यांनी सत्य घटनेवर आधारीत एका प्रसंगाची कथा लिहली आहे. ती कथा वाचल्यानंतर, डॉ.शैलेश पुणतांबेकर यांच्या रुग्णालयातील घडलेला तो प्रसंग होता. त्यांच्याकडुन सविस्तर माहिती घेऊन,‘श्वास ’ हा चित्रपट तयार केला.प्रश्न : चित्रपटासाठी लागणारा खर्च पाहता, शासनाकडुन पुरेसे अनुदान मिळते का.उत्तर : शासनाने अलीकडेच मराठी चित्रपटांच्या अनुदानात वाढ केली आहे. ३० ते ४० लाखांपर्यंत अनुदान मिळते.विशेष म्हणजे त्या-त्या चित्रपटाच्या बजेटनुसार अनुदान मिळत असते. त्यामुळे शासनाचे अनुदान खर्च पाहता योग्य आहे. मात्र, शासनाने निव्वळ टाईमपास चित्रपटांना अनुदान देणे बंद करावे. जे चित्रपट खरोखर चांगले आहेत, समाजप्रबोधन करणारे आहेत, अशा चित्रपटांच्या निर्मितीसाठी शासनाने मदत करावी.प्रश्न : ‘नदी वाहते’ या चित्रपटात कुठल्याही नायिकेचे पात्र नाही, तरी हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आहे, याचे वैशिष्य काय.उत्तर : या चित्रपटाच्या मुख्य भुमिकेत आहे ती ‘अंती’ नावाची नदी. नदी बोलू तर शकत नाही, मात्र तिच्या खळखळत्या पात्रांचे दिसणारे दर्शन प्रेक्षकांशी संवाद साधत राहते. या नदी भोवतीचा सारी कथा फिरत असल्याने, हा चित्रपट खºया अर्थाने प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आहे.

टॅग्स :interviewमुलाखत