शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कांदा निर्यात बंदी मागे घेण्यात यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 17:18 IST

मागणी : चोपडा आणि अमळनेर येथे तहसीलदारांना दिले निवेदन

अमळनेर/ चोपडा : कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेऊन शेतकयांना न्याय द्या अशी मागणी अमळनेर तालुका काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच चोपडा येथे किसान मोर्चातर्फे निवेदन देऊन केली आहे.अमळनेरयेथे तहसीलदार मिलिंद वाघ यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद केले आहे की, जगभरात लॉकडाऊन असतांना मोठ्या कष्टाने शेतकºयाने कांदयाचे उत्पादन घेतले. कांद्याला आता कुठे चांगला भाव येऊ लागल्याचे दिसत होते. चार पैसे हाता पडतील अशी शेतकºयाला आशा होती. पण केंद्रातील लहरी मोदी सरकारने अचानक निर्यातबंदी जाहीर करून शेतकऱ्यांवर घोर अन्याय केला आहे. तीन महिन्यापूर्वी म्हणजेच ४ जून २०२० रोजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कांदा, बटाटा, डाळींना जीवनाश्यक वस्तूंच्या यादीतुन वगळले असल्याची घोषणा करुन स्वत:ची पाठ थोपटवून घेतली होती आणि त्यांनीही तीन महिन्यात घुमजाव करुन निर्णय बदलुन शेतकºयांवर अन्याय केला आहे. या निर्णयामुळे कांदयाचे भाव कोसळून शेतकºयाचे प्रचंड मोठे नुकसान होणार आहे. तरी कांदा उत्पादक शेतकºयांवर अन्याय करणारा कांदा निर्यातबंदीचा निर्णय तात्काळ मागे घेवुन शेतकºयांना न्याय दयावा अशी मागणी केली आहे.यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गोकुळ बोरसे, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, जिल्हा किसान काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश पाटील, रेशनिंग समिती अध्यक्ष भागवत सूर्यवंशी, सुनील पाटील,अनंत निकम आदी उपस्थित होते.चोपडाकांदा निर्यातबंदी बाबत किसान सभा किसान मोर्चा व इतर संबंधित शेतकरी संघटना या प्रश्नावर पुढील आठवड्यात आंदोलन करणार आहे असा इशारा भाकप नेते अमृत महाजन, सूकाणु समीतीने सदस्य एस. बी. पाटील, किसान मोर्चाचे कृष्णा बाविस्कर, संभाजी बाविस्कर, अशोक भाईदास बाविस्कर, नवल बाविस्कर, छोटू पाटील, कैलास महाजन, वासुदेव कोळी, रवी महाजन, गोरख वानखेडे, देवानंद बाविस्कर, गोवर्धन सोनवणे, गंगाराम प्रल्हाद महाजन, मूकेश महाजन, राकेश महाजन, रमेश महाजन, शिवाजी पाटील, मनोहर चौधरी, अडावद, लासुर, धानोरा परीसरातील शेतकरी आदींनी दिला आहे.