शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कांदा निर्यात बंदी मागे घेण्यात यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 17:18 IST

मागणी : चोपडा आणि अमळनेर येथे तहसीलदारांना दिले निवेदन

अमळनेर/ चोपडा : कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेऊन शेतकयांना न्याय द्या अशी मागणी अमळनेर तालुका काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच चोपडा येथे किसान मोर्चातर्फे निवेदन देऊन केली आहे.अमळनेरयेथे तहसीलदार मिलिंद वाघ यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद केले आहे की, जगभरात लॉकडाऊन असतांना मोठ्या कष्टाने शेतकºयाने कांदयाचे उत्पादन घेतले. कांद्याला आता कुठे चांगला भाव येऊ लागल्याचे दिसत होते. चार पैसे हाता पडतील अशी शेतकºयाला आशा होती. पण केंद्रातील लहरी मोदी सरकारने अचानक निर्यातबंदी जाहीर करून शेतकऱ्यांवर घोर अन्याय केला आहे. तीन महिन्यापूर्वी म्हणजेच ४ जून २०२० रोजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कांदा, बटाटा, डाळींना जीवनाश्यक वस्तूंच्या यादीतुन वगळले असल्याची घोषणा करुन स्वत:ची पाठ थोपटवून घेतली होती आणि त्यांनीही तीन महिन्यात घुमजाव करुन निर्णय बदलुन शेतकºयांवर अन्याय केला आहे. या निर्णयामुळे कांदयाचे भाव कोसळून शेतकºयाचे प्रचंड मोठे नुकसान होणार आहे. तरी कांदा उत्पादक शेतकºयांवर अन्याय करणारा कांदा निर्यातबंदीचा निर्णय तात्काळ मागे घेवुन शेतकºयांना न्याय दयावा अशी मागणी केली आहे.यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गोकुळ बोरसे, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, जिल्हा किसान काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश पाटील, रेशनिंग समिती अध्यक्ष भागवत सूर्यवंशी, सुनील पाटील,अनंत निकम आदी उपस्थित होते.चोपडाकांदा निर्यातबंदी बाबत किसान सभा किसान मोर्चा व इतर संबंधित शेतकरी संघटना या प्रश्नावर पुढील आठवड्यात आंदोलन करणार आहे असा इशारा भाकप नेते अमृत महाजन, सूकाणु समीतीने सदस्य एस. बी. पाटील, किसान मोर्चाचे कृष्णा बाविस्कर, संभाजी बाविस्कर, अशोक भाईदास बाविस्कर, नवल बाविस्कर, छोटू पाटील, कैलास महाजन, वासुदेव कोळी, रवी महाजन, गोरख वानखेडे, देवानंद बाविस्कर, गोवर्धन सोनवणे, गंगाराम प्रल्हाद महाजन, मूकेश महाजन, राकेश महाजन, रमेश महाजन, शिवाजी पाटील, मनोहर चौधरी, अडावद, लासुर, धानोरा परीसरातील शेतकरी आदींनी दिला आहे.