शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

जनतेचे लक्ष वळविण्यासाठी 'वन नेशन वन इलेक्शन' - शरद पवार

By विलास बारी | Updated: September 5, 2023 14:03 IST

जळगाव शहरातील अजिंठा विश्रामगृहावर त्यांची पत्रकार परिषद झाली.

जळगाव : केंद्र सरकारच्या विरोधात जनमानसात तीव्र नाराजी आहे.तो नाराजीचा मुद्दा दूर करण्यासाठी व जनतेचे लक्ष दुसऱ्या दिशेने वळविण्यासाठी भाजपने वन नेशन वन इलेक्शनचा मुद्दा पुढे केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रमुख व खासदार शरद पवार यांनी मंगळवारी जळगावात पत्रकार परिषदेत केले.

जळगाव शहरातील अजिंठा विश्रामगृहावर त्यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी राज्य सरकारने अन्य कार्यक्रमांना महत्व न देता शेतकऱ्यांच्या प्रश्नांना महत्व द्यायला हवे अशी अपेक्षा व्यक्त केली.शेतकऱ्यांना पुरेसा वीज पुरवठा आजही उपलब्ध होत नाही आहे.संभाव्य दुष्काळीस्थिती लक्षात घेता शासनाने जी पिके चांगल्या स्थितीत आहेत त्यांना वाचविण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करायला हव्या. यासोबत शेतकत-यांकडून वसुली केली जात आहे ती थांबविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. 

दुष्काळी परिस्थिती पाहता उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची स्थिती आहे. त्यासाठी उपाययोजना शासनाने कराव्या. तसेच चारा टंचाई निर्माण होण्याआधी त्याबाबत उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगतले. जळगावसह पूर्ण खान्देशात दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे राज्य शासनाने दुष्काळाबाबत तातडीने पावले उचलने गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारJalgaonजळगाव