शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

जनतेचे लक्ष वळविण्यासाठी 'वन नेशन वन इलेक्शन' - शरद पवार

By विलास बारी | Updated: September 5, 2023 14:03 IST

जळगाव शहरातील अजिंठा विश्रामगृहावर त्यांची पत्रकार परिषद झाली.

जळगाव : केंद्र सरकारच्या विरोधात जनमानसात तीव्र नाराजी आहे.तो नाराजीचा मुद्दा दूर करण्यासाठी व जनतेचे लक्ष दुसऱ्या दिशेने वळविण्यासाठी भाजपने वन नेशन वन इलेक्शनचा मुद्दा पुढे केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रमुख व खासदार शरद पवार यांनी मंगळवारी जळगावात पत्रकार परिषदेत केले.

जळगाव शहरातील अजिंठा विश्रामगृहावर त्यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी राज्य सरकारने अन्य कार्यक्रमांना महत्व न देता शेतकऱ्यांच्या प्रश्नांना महत्व द्यायला हवे अशी अपेक्षा व्यक्त केली.शेतकऱ्यांना पुरेसा वीज पुरवठा आजही उपलब्ध होत नाही आहे.संभाव्य दुष्काळीस्थिती लक्षात घेता शासनाने जी पिके चांगल्या स्थितीत आहेत त्यांना वाचविण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करायला हव्या. यासोबत शेतकत-यांकडून वसुली केली जात आहे ती थांबविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. 

दुष्काळी परिस्थिती पाहता उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची स्थिती आहे. त्यासाठी उपाययोजना शासनाने कराव्या. तसेच चारा टंचाई निर्माण होण्याआधी त्याबाबत उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगतले. जळगावसह पूर्ण खान्देशात दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे राज्य शासनाने दुष्काळाबाबत तातडीने पावले उचलने गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारJalgaonजळगाव