शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

निकषात बसत नसतानाही जळगाव जिल्ह्यात कजर्माफीसाठी भरले पदाधिका-यांनी अजर्

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 12:28 IST

माहिती मागविली : निकषात न बसणा:यांची संख्या 1636

ठळक मुद्देजिल्ह्यातील तब्बल 1636 जण निकषात बसत नाहीशासनाच्या निकषानुसार कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 16 - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात कजर्माफी योजनेंसाठी विविध  संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, लोकप्रतिनिधी निकषात बसणार नसल्याचे राज्य शासनाच्यावतीने जाहीर करण्यात आले असतानाही राज्यभरात ब:याच पदाधिका:यांनी यासाठी अर्ज भरले आहेत. त्यामुळे शासनाने जिल्हास्तरावरून अर्ज भरलेला असो वा नसो, निकषात न बसणा-या सर्व पदाधिका-यांची माहिती मागविली आहे. शासनाच्या पत्रानुसार जळगाव जिल्ह्यातील तब्बल 1636 जण या निकषात बसत नसल्याने याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्यावतीने सहकार विभागाकडे पाठविण्यात आली आहे. कजर्माफीसाठी या पूर्वीच संपूर्ण माहिती अपलोड करण्यात आली. मात्र त्यात त्रुटी असल्याने त्यात दुरुस्ती करून राज्य शासनाच्या सहकार विभागाने 1 ते 66 कॉलममधील माहिती पुन्हा मागविली आहे. ही माहिती अपलोड केली तर जातच आहे. शासनाच्या पत्रानुसार जिल्हा बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकारी संचालक, सहकारी साखर कारखान्याचे अधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सहकारी पतसंस्था, नागरी सहकारी पतसंस्था, दूध संघ, सूत गिरणी, मजूर सोसायटी अशा संस्थांमधील अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकारिणी संचालक यांचीही माहिती पाठविण्यात आली आहे. शासनाने कजर्माफीसाठीचे निकष जाहीर करताना या संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी पात्र ठरणार नसल्याचे जाहीर केले होते. तरीदेखील यातील अनेक संस्थांच्या पदाधिका:यांनी अर्ज भरले आहे. शासनाच्या निकषानुसार या सर्वाना  कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही.हे बसत नाहीत निकषातअर्ज भरलेला असो वा नसो, कजर्माफीच्या निकषात न बसणा:यांमध्ये जिल्हा बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकारी संचालक, जिल्ह्यातील बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती 36 असून जिल्ह्यातील 3 सहकारी साखर कारखान्याचे 9, नागरी सहकारी बँकेचे अधिकारी व अध्यक्ष 39, पतसंस्थांचे चेअरमन, व्हॉईस चेअरमन 1294, जिल्ह्यात 3 सूत गिरण्या असून त्यांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व कार्यकारी संचालक, दूध संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष 247 असे एकूण 1636 जण कर्जमाफीच्या निकषात बसत नाहीत.