शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

आता खतांच्या खरेदीसाठी आधार सक्तीचे

By admin | Updated: April 15, 2017 11:12 IST

जिल्ह्यातील 218 खत विक्रेत्या शेतक:यांना पीओएस मशिनद्वारेच खत विक्री करावे लागणार आहे. शिवाय शेतक:यांना देखील आधार कार्डशिवाय खते मिळणार नसल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

 नंदुरबार,दि.15- जिल्ह्यातील 218 खत विक्रेत्या शेतक:यांना पीओएस मशिनद्वारेच खत विक्री करावे लागणार आहे. शिवाय शेतक:यांना देखील आधार कार्डशिवाय खते मिळणार नसल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. 1 जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहितीही कृषी विभागातर्फे देण्यात आली.

रासायनिक खताचे विक्रीवरील अनुदान थेट लाभ हस्तांतरण योजनेअंतर्गत संबधीत उत्पादक, पुरवठादार यांना अदा केली जाणार आहे. शेतक:यांना एमआरपी दरानेच खते बाजारात उपलब्ध होणार आहेत. 1 जून पासून जिल्ह्यात राबविण्यात येणा:या या योजनेसाठी लागणारे पीओएस मशीन हे एमएफएमएस प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या किरकोळ विक्रेत्यांना खत उत्पादक, पुरवठादार कंपन्यांमार्फत पुरविण्यात येणार आहेत. जिल्ह्यात अशा विक्रेत्यांची संख्या 218 आहे. या मशिनमधील नोंदीनुसारच खत उत्पादकांना सबसिडी मिळणार आहे.
शेतक:यांना आधार कार्डावरच खत खरेदी करावी लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक शेतक:याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व किरकोळ खत विक्रेत्यांनी लवकरात लवकर एमएफएमएसवर नोंदणी करावी. जेणेकरून 1 जूनपासून पीओएस मशीनवर खत विक्री करता येईल. नोंदणीकरीता विक्रेत्यांनी त्यांचा वैध परवाना, आधारकार्ड, ओ फॉर्म व इतर आवश्यक कागदपत्रांसह रासायनिक खत कंपनी प्रतिनिधी व पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करून नोंदणी करावे. नोंदणी न केल्यास विक्रेत्यांना खत कंपनीकडून खते उपलब्ध होणार नाहीत असेही जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी उमाकांत पाटील यांनी सांगितले.