शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

शासकीय कार्यालयांकडेच दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 21:27 IST

विश्लेषण

विजयकुमार सैतवालजळगाव : स्वच्छता मोहिम राबवून विविध संदेश देणाऱ्या शासकीय यंत्रणेचे मात्र शासकीय कार्यालयांकडेच दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. शहरातील शासकीय कार्यालयांचे छत तसेच भिंतीवर मोठ्या प्रमाणात झाडे उगविली असून दहा वर्षांपासून साफसफाईदेखील झालेली नाही. अखेर १५ आॅक्टोबर कार्यालयांवरील झाडे काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी सा.बां. विभागाला लेखी पत्राद्वारे दिल्या आहेत.शासकीय कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात गवत उगण्यासह भींत तसेच छतांवर सुरुवातीला गवत उगवून नंतर ते मोठे झाले आहे. दहा वर्षात त्याची साफसफाई न झाल्याने त्या ठिकाणी झाडेच झाले आहेत. त्यामुळे पाणी झिरपण्यासह भिंतींना तडेदेखील जात आहे. यासाठी शासकीय कार्यालयांवरील झाडे काढण्याच्या सूचना या पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी सा.बां. विभागाला दिल्या होत्या. तरीदेखील ते काढले न गेल्याने जिल्हाधिकाºयांनी सा.बां. विभागाला पत्र देऊन १५ आॅक्टोबरपर्यंत शासकीय कार्यालयांवर उगविलेले झाडे तोडण्याच्या सूचना दिल्या. या सोबतच शहरात एकीकडे प्लॅस्टिकमुक्त जळगाव संकल्प अभियानाचा शुभारंभ झाला असताना कार्यालयांमध्ये कोठे गवत उगविलेले तर कोठे अस्वच्छता आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातही स्वच्छता करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाºयांनी श्रमदान करीत कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. यामध्ये बगीचासह आजूबाजूचे गवत काढले.अशीच मोहीम प्रत्येक कार्यालयात दक्षता घेतल्यास अस्वच्छता दूर होण्यास वेळ लागणार नाही, हे मात्र नक्की.

टॅग्स :Jalgaonजळगाव