शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

शासकीय कार्यालयांकडेच दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 21:27 IST

विश्लेषण

विजयकुमार सैतवालजळगाव : स्वच्छता मोहिम राबवून विविध संदेश देणाऱ्या शासकीय यंत्रणेचे मात्र शासकीय कार्यालयांकडेच दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. शहरातील शासकीय कार्यालयांचे छत तसेच भिंतीवर मोठ्या प्रमाणात झाडे उगविली असून दहा वर्षांपासून साफसफाईदेखील झालेली नाही. अखेर १५ आॅक्टोबर कार्यालयांवरील झाडे काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी सा.बां. विभागाला लेखी पत्राद्वारे दिल्या आहेत.शासकीय कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात गवत उगण्यासह भींत तसेच छतांवर सुरुवातीला गवत उगवून नंतर ते मोठे झाले आहे. दहा वर्षात त्याची साफसफाई न झाल्याने त्या ठिकाणी झाडेच झाले आहेत. त्यामुळे पाणी झिरपण्यासह भिंतींना तडेदेखील जात आहे. यासाठी शासकीय कार्यालयांवरील झाडे काढण्याच्या सूचना या पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी सा.बां. विभागाला दिल्या होत्या. तरीदेखील ते काढले न गेल्याने जिल्हाधिकाºयांनी सा.बां. विभागाला पत्र देऊन १५ आॅक्टोबरपर्यंत शासकीय कार्यालयांवर उगविलेले झाडे तोडण्याच्या सूचना दिल्या. या सोबतच शहरात एकीकडे प्लॅस्टिकमुक्त जळगाव संकल्प अभियानाचा शुभारंभ झाला असताना कार्यालयांमध्ये कोठे गवत उगविलेले तर कोठे अस्वच्छता आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातही स्वच्छता करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाºयांनी श्रमदान करीत कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. यामध्ये बगीचासह आजूबाजूचे गवत काढले.अशीच मोहीम प्रत्येक कार्यालयात दक्षता घेतल्यास अस्वच्छता दूर होण्यास वेळ लागणार नाही, हे मात्र नक्की.

टॅग्स :Jalgaonजळगाव