शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

गरज आहे ‘पालक-पाल्य’ संवादाची !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 12:34 IST

सर्वांनीच स्वयंचलित यंत्रांशी, मोबाईलसह लॅपटॉप वा टिव्हीशी छान जुळवून घेतलेय, त्यांच्याशी खास दोस्ती करत आम्ही दिवसातील ३ ते ४ ...

सर्वांनीच स्वयंचलित यंत्रांशी, मोबाईलसह लॅपटॉप वा टिव्हीशी छान जुळवून घेतलेय, त्यांच्याशी खास दोस्ती करत आम्ही दिवसातील ३ ते ४ तासही घालवतोय. वेळ नाही ‘म्हणत इतर गोष्टींवर खूपसा वेळही खर्ची करतोय. पण घरीदारी ‘संवाद’ साधायचंच विसरत चाललोय. विज्ञानाने जग खूप खूप जवळ आलेय. पण माणसा-माणसातील संवाद कमी होत चाललाय. आणि ‘संवाद’ हा तर मानवतेचा मुख्य आधार आहे. या आधारवडाला प्रेम, सहकार्य, त्याग इत्यादी भावनांच्या पारंब्या फुटून मानवता विस्तारत गेली, फुलत आणि फळतही गेली. याच आधारवडाच्या आधाराने विज्ञान आणि तंत्रज्ञान विस्तारत गेले. परंतु आज त्याच विज्ञानानेच आता भाषेची गरज खुंटवीत आणली आहे. घरी दूरदर्शन,मोबाईल वा इतर स्वयंचलित यंत्रांमुळे एका माणसाला दुसऱ्या माणसाशी बोलण्याची गरज कमी झालीयं, सहकार्याची भावना झपाट्याने ओसरत आहे. त्याच बरोबर प्रेम, करूणा, त्याग, सेवावृत्ती, संघप्रवृत्ती वगैरे मानवतेच्या खुणाही (हळूहळू) नष्ट होत चालल्याय. घराघरातील मुलांच्या अंगी अनेक सुप्तगुणांचा खरच खजिना असतो. त्याचप्रमाणे काही अवगुण असतात. काही कमतरताही असतात. पण या सर्वांची उकल केव्हा होते हो ? जेव्हा आपण मुलांशी संवाद साधतो तेव्हा ! अहो, मुलांना बोलायचं असतं, काहीतरी सांगायचं असतं. त्यांना आपल्या भावना, आपले विचार, आपल्या आठवणी सांगावच्या असतात. प्रश्न विचारत उत्तरं हवी असतात. तेव्हा मुलांशी बोला, संवाद साधा, त्यांचे प्रश्न (त्यांच्या वयोगटानुसार) समजून घ्या. त्यांना न कंटाळता उत्तर द्या. त्यांच्यासाठी वेळ द्या.. असे वाटते.- चंद्रकांत भंडारी

टॅग्स :Jalgaonजळगाव