शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकला बंदोबस्तास जाणाऱ्या पोलिसाचा रेल्वेतून पडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 12:17 IST

लासलगावजवळील घटना

जळगाव : नाशिक येथे राष्ट्रपती दौºयाच्या बंदोबस्तासाठी जात असताना महेंद्र सिताराम उमाळे ( ३० रा. चंदू अण्णा नगर, निमखेडी शिवार) या पोलीस कर्मचाºयाचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी लासलगाव रेल्वे स्थानकावर घडली. उमाळे हे शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकात कार्यरत होते.राष्टÑपती रामनाथ कोविंद बुधवार व गुरुवारी नाशिक दौºयावर आहेत. त्यासाठी नाशिक परिमंडळातून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. या बंदोबस्तासाठी महेंद्र उमाळे यांनाही पाठविण्यात आले होते. उमाळे बुधवारी जळगाव येथून भुसावळ येथे गेले. तेथून गोदान एक्सप्रेसने जात असताना लासलगाव स्थानकाजवळ तोल गेल्याने उमाळे गाडीतून खाली पडले व डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर रेल्वे ट्रॅकवरील गँगमन यांनी रेल्वे पोलिसांना माहिती दिली.उमाळे याच्याकडे असलेल्या आयकार्डवरुन त्यांची ओळख पटली. यानंतर जळगाव शहर पोलीस ठाण्यात प्रकाराबाबत माहिती देण्यात आली. यानंतर कुटुंबियांना माहिती दिली. ते २०१४ मध्ये पोलीस दलात भरती झाले होते.जळगावातून निघाल्यावर तीन तासात मृत्यूची बातमीगोदान एक्स्प्रेसला जळगावला थांबा नसल्याने महेंद्र हे भुसावळ येथे गेले होते. तेथून दहा वाजेच्या सुमारास गाडीत बसले. अवघ्या तीन ते चार तासात त्यांच्या मृत्यूची जळगावात पोहचली. भाऊ व काही मित्र नाशिककडे तातडीने रवाना झाले. माहिती मिळताच उमाळे यांच्या वडीलांनी शहर पोलीस ठाणे गाठले. मानसिक धक्का बसेल म्हणून वडीलांना मृत्यू नव्हे तर केवळ अपघात झाल्याचे सांगण्यात आले होते. ठाणे येथे पोलीस दलात कार्यरत रमाकांत साळुंखे याने मित्र महेंद्रला ११.३० वाजता फोन केला होता. यावेळी रेल्वेत बसला असून नाशिकला बंदोबस्तासाठी जात असल्याचे त्याने सांगितले होत. यानंतर दीड वाजेच्या सुमारास रमाकांतला त्यांच्या मृत्यूची बातमीच समजली.दोन्ही चिमुकल्यांचे पितृछत्र हरपलेमहेंद्रच्या पश्चात्त आई, सिंधूबाई, वडील, भाऊ राहूल , पत्नी प्रतिभा व दोन मुले असा परिवार आहे. वडील सिताराम उमाळे गोलाणी मार्केटमध्ये घड्याळ रिपेअरींगचे काम करतात. तर लहान भाऊ राहूल हा दुकानावर काम करतो. महेंद्रच्या मृत्यूने अक्षय (४ वर्ष) व आरुष (वय ६ महिने) हे दोन्ही चिमुकल्याच पितृछत्र हरपले आहे. रात्री उशिरा मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालात शवविच्छेदन करण्यात येवून मृतदेह जळगावला हलविण्यात आला.

टॅग्स :Jalgaonजळगाव