शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

मराठा आरक्षण प्रश्नी सरकारने आश्वासन न पाळल्याने उद्रेक - राष्टÑवादी महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 12:08 IST

कोपर्डी घटनेनंतर आरक्षण मागणीला जोर

जळगाव : मराठा आरक्षणाबाबत राज्य शासनाने आश्वासन न पाळल्यानेच समाजबांधवांच्या भावनांचा उद्रेक झाला असल्याची टीका राष्टÑवादी महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी बुधवारी दुपारी राष्टÑवादी जिल्हा कार्यालयात ‘लोकमत’शी बोलताना केली.मनपा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या प्रचारासाठी दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या वाघ यांनी जिल्ह्यातील माजी आमदार व इतर पदाधिकाºयांची बैठक घेऊन चर्चा केली. तसेच प्रभागांमध्ये जाऊन कॉर्नर बैठकाही घेतल्या.त्या म्हणाल्या, मराठा आरक्षणाचे विधेयक राष्टÑवादी काँग्रेसनेच आणले आहे. आधी व आताही राष्टÑवादी लोकांसोबत आहे. पक्षाचे नेते अजित पवार, धनंजय मुंडे यांनी विधानसभा व विधानपरिषदेत याबाबत प्रखर भूमिका मांडली आहे. सरकारने आश्वासन न पाळल्याने उद्रेक झाला आहे.कोपर्डी घटनेनंतर आरक्षण मागणीला जोरमराठा समाज मात्र सर्वच मराठा समाजाच्या आमदारांवर नाराज आहे. धुळ्यात तर प्रतिकात्मक अंत्ययात्राही काढण्यात आली. मराठा समाजाचे मुख्यमंत्री होऊन गेले. तरीही आरक्षण का मिळाले नाही? असा सवाल केला जात आहे.त्याबाबत विचारणा केली असता चित्रा वाघ म्हणाल्या की, समाजाच्या भावना आहेत. मात्र राष्टÑवादीने आरक्षणाबाबत आग्रही भूमिका घेतली. ईबीसी सवलतीसाठीही आधी पाठपुरावा केला.आरक्षणाची मागणी पूर्वीही होती. मात्र कोपर्डी घटनेनंतर या मागणीने जोर पकडला. मात्र आम्ही आधीही व आताही समाजाच्या मागणीसोबतच आहोत.फसवले गेल्याने उमटले पडसादआधी मराठा समाजाने लाखोंचे मूक मोर्चे काढले. ते शांततेत पार पडले. मात्र त्याची देखील खिल्ली उडवली गेली. त्यातच सरकारकडून दिलेले आश्वासन पाळले न गेल्याने हा उद्रेक होऊन त्याचे पडसाद उमटत असल्याचे वाघ यांनी सांगितले.

टॅग्स :StrikeसंपJalgaonजळगाव