शहरं
Join us  
Trending Stories
1
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
2
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
3
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
4
७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
5
Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
6
आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
7
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
8
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
9
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
10
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
11
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
12
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
13
Women’s Kabaddi World Cup 2025: कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी! सलग दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा
14
आधी कारने धडक, मग १९ सेकंदात १९ कुऱ्हाडीचे घाव; गुरुग्राममध्ये डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला!
15
आधुनिक तंत्रज्ञान, पूर्णपणे मेड इन इंडिया; भारतीय नौदलात ‘INS माहे’ची धमाकेदार एन्ट्री...
16
प्रेमात धोका! मिस कॉलने जोडले नाते, प्रियकराने तोडले! गर्भवती प्रेयसीचा गर्भपात करून स्टेशनवर सोडून पळाला
17
डॉ. गौरी गर्जे यांचा मृत्यू अनैसर्गिक; डॉक्टरांच्या खुलाशाने खळबळ, शवविच्छेदन अहवालात कोणत्या नोंदी?
18
"विश्वास ठेवा, दुसरा कुठलाही हेतू नाही" माओवाद्यांनी आत्मसमर्पणासाठी मागितली १५ फेब्रुवारीपर्यंतची वेळ
19
IND vs SA: टीम इंडियाच्या फलंदाजांची घसरगुंडी, दुसरीकडे करूण नायरची सूचक पोस्ट, म्हणाला...
20
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षण प्रश्नी सरकारने आश्वासन न पाळल्याने उद्रेक - राष्टÑवादी महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 12:08 IST

कोपर्डी घटनेनंतर आरक्षण मागणीला जोर

जळगाव : मराठा आरक्षणाबाबत राज्य शासनाने आश्वासन न पाळल्यानेच समाजबांधवांच्या भावनांचा उद्रेक झाला असल्याची टीका राष्टÑवादी महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी बुधवारी दुपारी राष्टÑवादी जिल्हा कार्यालयात ‘लोकमत’शी बोलताना केली.मनपा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या प्रचारासाठी दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या वाघ यांनी जिल्ह्यातील माजी आमदार व इतर पदाधिकाºयांची बैठक घेऊन चर्चा केली. तसेच प्रभागांमध्ये जाऊन कॉर्नर बैठकाही घेतल्या.त्या म्हणाल्या, मराठा आरक्षणाचे विधेयक राष्टÑवादी काँग्रेसनेच आणले आहे. आधी व आताही राष्टÑवादी लोकांसोबत आहे. पक्षाचे नेते अजित पवार, धनंजय मुंडे यांनी विधानसभा व विधानपरिषदेत याबाबत प्रखर भूमिका मांडली आहे. सरकारने आश्वासन न पाळल्याने उद्रेक झाला आहे.कोपर्डी घटनेनंतर आरक्षण मागणीला जोरमराठा समाज मात्र सर्वच मराठा समाजाच्या आमदारांवर नाराज आहे. धुळ्यात तर प्रतिकात्मक अंत्ययात्राही काढण्यात आली. मराठा समाजाचे मुख्यमंत्री होऊन गेले. तरीही आरक्षण का मिळाले नाही? असा सवाल केला जात आहे.त्याबाबत विचारणा केली असता चित्रा वाघ म्हणाल्या की, समाजाच्या भावना आहेत. मात्र राष्टÑवादीने आरक्षणाबाबत आग्रही भूमिका घेतली. ईबीसी सवलतीसाठीही आधी पाठपुरावा केला.आरक्षणाची मागणी पूर्वीही होती. मात्र कोपर्डी घटनेनंतर या मागणीने जोर पकडला. मात्र आम्ही आधीही व आताही समाजाच्या मागणीसोबतच आहोत.फसवले गेल्याने उमटले पडसादआधी मराठा समाजाने लाखोंचे मूक मोर्चे काढले. ते शांततेत पार पडले. मात्र त्याची देखील खिल्ली उडवली गेली. त्यातच सरकारकडून दिलेले आश्वासन पाळले न गेल्याने हा उद्रेक होऊन त्याचे पडसाद उमटत असल्याचे वाघ यांनी सांगितले.

टॅग्स :StrikeसंपJalgaonजळगाव