शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: वडाळा, हिंदमाता, दादर टीटीसह मुंबईतील अनेक भागांत पाणी साचले; वाहतूक मंदावली
2
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
3
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
4
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
5
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
6
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
7
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
8
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
9
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल
10
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
11
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
12
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
13
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
14
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
15
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
16
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
17
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
18
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
19
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
20
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू

मराठा आरक्षण प्रश्नी सरकारने आश्वासन न पाळल्याने उद्रेक - राष्टÑवादी महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 12:08 IST

कोपर्डी घटनेनंतर आरक्षण मागणीला जोर

जळगाव : मराठा आरक्षणाबाबत राज्य शासनाने आश्वासन न पाळल्यानेच समाजबांधवांच्या भावनांचा उद्रेक झाला असल्याची टीका राष्टÑवादी महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी बुधवारी दुपारी राष्टÑवादी जिल्हा कार्यालयात ‘लोकमत’शी बोलताना केली.मनपा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या प्रचारासाठी दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या वाघ यांनी जिल्ह्यातील माजी आमदार व इतर पदाधिकाºयांची बैठक घेऊन चर्चा केली. तसेच प्रभागांमध्ये जाऊन कॉर्नर बैठकाही घेतल्या.त्या म्हणाल्या, मराठा आरक्षणाचे विधेयक राष्टÑवादी काँग्रेसनेच आणले आहे. आधी व आताही राष्टÑवादी लोकांसोबत आहे. पक्षाचे नेते अजित पवार, धनंजय मुंडे यांनी विधानसभा व विधानपरिषदेत याबाबत प्रखर भूमिका मांडली आहे. सरकारने आश्वासन न पाळल्याने उद्रेक झाला आहे.कोपर्डी घटनेनंतर आरक्षण मागणीला जोरमराठा समाज मात्र सर्वच मराठा समाजाच्या आमदारांवर नाराज आहे. धुळ्यात तर प्रतिकात्मक अंत्ययात्राही काढण्यात आली. मराठा समाजाचे मुख्यमंत्री होऊन गेले. तरीही आरक्षण का मिळाले नाही? असा सवाल केला जात आहे.त्याबाबत विचारणा केली असता चित्रा वाघ म्हणाल्या की, समाजाच्या भावना आहेत. मात्र राष्टÑवादीने आरक्षणाबाबत आग्रही भूमिका घेतली. ईबीसी सवलतीसाठीही आधी पाठपुरावा केला.आरक्षणाची मागणी पूर्वीही होती. मात्र कोपर्डी घटनेनंतर या मागणीने जोर पकडला. मात्र आम्ही आधीही व आताही समाजाच्या मागणीसोबतच आहोत.फसवले गेल्याने उमटले पडसादआधी मराठा समाजाने लाखोंचे मूक मोर्चे काढले. ते शांततेत पार पडले. मात्र त्याची देखील खिल्ली उडवली गेली. त्यातच सरकारकडून दिलेले आश्वासन पाळले न गेल्याने हा उद्रेक होऊन त्याचे पडसाद उमटत असल्याचे वाघ यांनी सांगितले.

टॅग्स :StrikeसंपJalgaonजळगाव