शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सात वर्षात केवळ दोन वेळा भरले मन्याड धरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 22:07 IST

आडगाव,ता. चाळीसगाव : प्रत्येक वर्षी कमी होत असलेल्या पर्जन्यमानामुळे मन्याड धरणाचा उतरता आलेख ही परीसरातील शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब ठरत ...

ठळक मुद्दे मन्याड धरणाचा आलेख उतरताचारा व पाण्याचा प्रश्न बिकटगिरणा व मन्याड नदीजोड प्रकल्प गरजेचा

आडगाव,ता.चाळीसगाव : प्रत्येक वर्षी कमी होत असलेल्या पर्जन्यमानामुळे मन्याड धरणाचा उतरता आलेख ही परीसरातील शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. गेल्या सात वर्षात फक्त दोनदाच धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे ही बाब परीसरातील शेतकºयांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.मन्याड परिसरात खरीप व रब्बीचे हंगाम चांगले होत असतात. मात्र गेल्या सात वर्षात परीसरातील शेतकरी दुष्काळीस्थितीत सापडल्याने आर्थिक गणित कोलमडले आहे. यावर्षी खरीप व रब्बी या दोन्ही हंगामांना शेतकºयांना मुकावे लागत आहे.चारा व पाण्याचा प्रश्न बिकटमन्याड परिसरातील बहुतेक विहीरींनी तळ गाठल्याने गुराढोरांसाठी पाणी कुठून उपलब्ध करावे हा विचार सध्या परीसरातील शेतकºयांना सतावत आहे. सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने टंचाईची झळ कमी असली तरी उन्हाळ्यात कसे होईल याचा विचार आतापासूनच शेतकरी करीत आहेत.चाºयाअभावी कपाशी व बांडीचे वैरणशेतकºयांनी महागडा चारा मका, कडबा, सोयाबीनची कुट्टी साठवून ठेवली आहे. आगामी आठ ते दहा महिने चारा पुरवायचा म्हणून बहुतेक शेतकरी कपाशी उपटून एक वेळचे वैरण म्हणून खाऊ घालत आहेत. काही शेतकरी कपाशीची कुट्टी करून खाऊ घालत आहेत. काही शेतकरी शंभर रुपए शेकडा प्रमाणे उसाची बांडी विकत घेत आहेत.गिरणा व मन्याड नदीजोड प्रकल्प गरजेचामन्याड परिसरातील शेतकºयांसाठी मन्याड धरण व्यतिरीक्त कुठलेही जलस्रोत नाही. स्व.रामराव जिभाऊंनी मन्याड धरणाची निर्मिती केली. बेलगंगा साखर कारखान्याची निर्मिती केली. जिभाऊ नंतर एकही लोतप्रतिनिधींनी जलस्रोत वाढविण्यासाठी प्रयत्न केले नाही. गिरणा/मन्याड नदीजोड प्रकल्प हा राबवला असता तर आज मन्याड परिसराची परिस्थिती वेगळी असती.

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगाव