शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

सात वर्षात केवळ दोन वेळा भरले मन्याड धरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 22:07 IST

आडगाव,ता. चाळीसगाव : प्रत्येक वर्षी कमी होत असलेल्या पर्जन्यमानामुळे मन्याड धरणाचा उतरता आलेख ही परीसरातील शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब ठरत ...

ठळक मुद्दे मन्याड धरणाचा आलेख उतरताचारा व पाण्याचा प्रश्न बिकटगिरणा व मन्याड नदीजोड प्रकल्प गरजेचा

आडगाव,ता.चाळीसगाव : प्रत्येक वर्षी कमी होत असलेल्या पर्जन्यमानामुळे मन्याड धरणाचा उतरता आलेख ही परीसरातील शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. गेल्या सात वर्षात फक्त दोनदाच धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे ही बाब परीसरातील शेतकºयांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.मन्याड परिसरात खरीप व रब्बीचे हंगाम चांगले होत असतात. मात्र गेल्या सात वर्षात परीसरातील शेतकरी दुष्काळीस्थितीत सापडल्याने आर्थिक गणित कोलमडले आहे. यावर्षी खरीप व रब्बी या दोन्ही हंगामांना शेतकºयांना मुकावे लागत आहे.चारा व पाण्याचा प्रश्न बिकटमन्याड परिसरातील बहुतेक विहीरींनी तळ गाठल्याने गुराढोरांसाठी पाणी कुठून उपलब्ध करावे हा विचार सध्या परीसरातील शेतकºयांना सतावत आहे. सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने टंचाईची झळ कमी असली तरी उन्हाळ्यात कसे होईल याचा विचार आतापासूनच शेतकरी करीत आहेत.चाºयाअभावी कपाशी व बांडीचे वैरणशेतकºयांनी महागडा चारा मका, कडबा, सोयाबीनची कुट्टी साठवून ठेवली आहे. आगामी आठ ते दहा महिने चारा पुरवायचा म्हणून बहुतेक शेतकरी कपाशी उपटून एक वेळचे वैरण म्हणून खाऊ घालत आहेत. काही शेतकरी कपाशीची कुट्टी करून खाऊ घालत आहेत. काही शेतकरी शंभर रुपए शेकडा प्रमाणे उसाची बांडी विकत घेत आहेत.गिरणा व मन्याड नदीजोड प्रकल्प गरजेचामन्याड परिसरातील शेतकºयांसाठी मन्याड धरण व्यतिरीक्त कुठलेही जलस्रोत नाही. स्व.रामराव जिभाऊंनी मन्याड धरणाची निर्मिती केली. बेलगंगा साखर कारखान्याची निर्मिती केली. जिभाऊ नंतर एकही लोतप्रतिनिधींनी जलस्रोत वाढविण्यासाठी प्रयत्न केले नाही. गिरणा/मन्याड नदीजोड प्रकल्प हा राबवला असता तर आज मन्याड परिसराची परिस्थिती वेगळी असती.

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगाव