शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

पालिका कर्मचाऱ्यांना गणवेश सक्तीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 21:38 IST

अन्यथा कामावर घेतले जाणार नाही

अमळनेर : सोमवार पासून नगरपालिकेचे अधिकारी , कर्मचारी गणवेश आणि ओळखपत्रशिवाय पालिकेत आल्यास त्यांना प्रवेश दिला जाणार नाही असे सक्त आदेश उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी काढले आहेत. दरम्यान अधिकारी व कर्मचाऱ्यांना गणवेश सक्तीचा करणारी अमळनेर पालिका ही राज्यातील पहिली नगरपालिका असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.नगरपालिकेच्या कर्मचा?्यांना शिस्त लागावी , कामात सुरळीत पणा यावा , पालिकेचे कर्मचारी ओळखता यावे , काम सोडून बाहेर फिरणाºया कर्मचाºयांवर नियंत्रण मिळवता यावे आणि गतिमान प्रशासन करता यावे म्हणून नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, मुख्याधिकारी विद्या गायकवाड व उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी पालिकेच्या कर्मचाºयांना गणवेश आणि ओळखपत्र सक्तीचे केले आहे. ३१ आॅगस्ट पासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.मुकादम आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्यासाठी पांढरा गणवेश तर वर्ग ३ व अधिकारी वगार्साठी आकाशी रंगाचा शर्ट तर महिला कर्मचाºयांसाठी साडी असा गणवेश ठेवण्यात आला आहे.