शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
9
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
10
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
11
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
12
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
13
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
14
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
15
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
16
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
17
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
18
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
19
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
20
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
Daily Top 2Weekly Top 5

मन्याड धरण ‘ओव्हर फ्लो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 16:12 IST

गेल्या काही वर्षापासून दुष्काळामुळे कोरडेठाक असलेले मन्याड धरण यंदा १०० टक्के भरले. गुरुवारी धरणाने शतकी सलामी दिली.

ठळक मुद्देआमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते झाले जलपूजनउन्हाळ्यात धरणात पाणी नसल्याने या भागात मोठी पाणीटंचाईदेखील उदभवली होती

चाळीसगाव, जि.जळगाव : गेल्या काही वर्षापासून दुष्काळामुळे कोरडेठाक असलेले मन्याड धरण यंदा १०० टक्के भरले. गुरुवारी धरणाने शतकी सलामी दिली. यामुळे परिसरातील बागायती शेती क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजता नवनिर्वाचित आमदार मंगेश रमेश चव्हाण यांच्या हस्ते धरणस्थळी जलपूजन सोहळा झाला.१९०५ दशलघफू साठवण जलसाठवणा क्षमता असलेले हे धरण दुष्काळामुळे कोरडेठाक होते. भर पावसाळ्यातही त्यात पुरेसे पाणी न आल्याने धरणावर अवलंबून असणारे शेती क्षेत्रही धोक्यात आले होते. उन्हाळ्यात धरणात पाणी नसल्याने या भागात मोठी पाणीटंचाईदेखील उदभवली होती. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही ऐरणीवर आला होता. यंदा अवकाळी पाऊस मन्याडसाठी लाभदायक ठरल्याने ते १०० टक्के भरले. याचा मोठा फायदा रब्बी हंगामाला होणार असून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.मंत्रोच्चारात जलपूजन झाल्यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी तालुक्यात सिंचन पॅटर्न राबविण्याची ग्वाही दिली. सिंचनाचे प्रश्न सोडविल्यास शेतकºयांचे उत्पन्न वाढणार असून त्यासाठी प्रयत्नशील राहू, असेही त्यांनी यावेळी सांगितले. बाजार समितीचे सभापती रवींद्र चुडामण पाटील, भाजपचे शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, शिवसेनेचे शहरप्रमुख श्यामलाल कुमावत, भीमराव खलाणे, बाजार समितीचे उपसभापती महेंद्र पाटील, रोहन सूर्यवंशी, गिरणा पाटबंधारे विभागाचे उपअभियंता हेमंत पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :WaterपाणीChalisgaonचाळीसगाव