शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

मन्याड धरण ‘ओव्हर फ्लो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 16:12 IST

गेल्या काही वर्षापासून दुष्काळामुळे कोरडेठाक असलेले मन्याड धरण यंदा १०० टक्के भरले. गुरुवारी धरणाने शतकी सलामी दिली.

ठळक मुद्देआमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते झाले जलपूजनउन्हाळ्यात धरणात पाणी नसल्याने या भागात मोठी पाणीटंचाईदेखील उदभवली होती

चाळीसगाव, जि.जळगाव : गेल्या काही वर्षापासून दुष्काळामुळे कोरडेठाक असलेले मन्याड धरण यंदा १०० टक्के भरले. गुरुवारी धरणाने शतकी सलामी दिली. यामुळे परिसरातील बागायती शेती क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजता नवनिर्वाचित आमदार मंगेश रमेश चव्हाण यांच्या हस्ते धरणस्थळी जलपूजन सोहळा झाला.१९०५ दशलघफू साठवण जलसाठवणा क्षमता असलेले हे धरण दुष्काळामुळे कोरडेठाक होते. भर पावसाळ्यातही त्यात पुरेसे पाणी न आल्याने धरणावर अवलंबून असणारे शेती क्षेत्रही धोक्यात आले होते. उन्हाळ्यात धरणात पाणी नसल्याने या भागात मोठी पाणीटंचाईदेखील उदभवली होती. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही ऐरणीवर आला होता. यंदा अवकाळी पाऊस मन्याडसाठी लाभदायक ठरल्याने ते १०० टक्के भरले. याचा मोठा फायदा रब्बी हंगामाला होणार असून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.मंत्रोच्चारात जलपूजन झाल्यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी तालुक्यात सिंचन पॅटर्न राबविण्याची ग्वाही दिली. सिंचनाचे प्रश्न सोडविल्यास शेतकºयांचे उत्पन्न वाढणार असून त्यासाठी प्रयत्नशील राहू, असेही त्यांनी यावेळी सांगितले. बाजार समितीचे सभापती रवींद्र चुडामण पाटील, भाजपचे शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, शिवसेनेचे शहरप्रमुख श्यामलाल कुमावत, भीमराव खलाणे, बाजार समितीचे उपसभापती महेंद्र पाटील, रोहन सूर्यवंशी, गिरणा पाटबंधारे विभागाचे उपअभियंता हेमंत पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :WaterपाणीChalisgaonचाळीसगाव