शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

तापी नदीवरील पंप नादुरुस्त झाल्याने ममुराबादचा पाणीपुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 22:10 IST

ग्रामस्थांना टंचाईला तोंड द्यावे लागत आहे

ममुराबाद, ता. जळगाव : तापी नदीवरील पंप नादुरुस्त झाल्याने ममुराबादचा पाणीपुरवठा पुन्हा ठप्प झाला आहे. पाणी पुरवठ्याचा वीजपंप वारंवार जळण्याच्या घटना घडत असल्याने ग्रामस्थांना नेहमीच टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.नांद्रा खुर्द येथे कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे तसेच वीज वाहक तार जळाल्याने व पंप नादुरुस्त झाल्यामुळे पंपिंग ठप्प होण्याचे प्रकार कायम सुरू असतात. आताही तोच अनुभव येत आहे. ४५ अश्वशक्तीचे तीन पंप लागोपाठ जळाल्यानंतर ममुराबादचे पाणीपुरवठा पूर्णत: थांबला आहे. विशेष म्हणजे नादुरुस्त पंप लगेच दुरुस्त केला जात नसल्याने तापी नदीवर एक पंप नादुरुस्त झाल्यावर दुसरा पंप लगेच जोडणे अशल्य होते.पर्यायी व्यवस्था होईपर्यंत गावात पाण्याचा थेंबही येत नसल्याने ममुराबादच्या ग्रामस्थांना बऱ्याचवेळा गावातील ट्यूबवेलच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. परंतु सर्व ट्यूबवेलचे पाणी हे क्षारयुक्त असल्याने ते पिण्यायोग्य नसते. मात्र, नाईलाज म्हणून ग्रामस्थांना या पाण्याचा वापर करावा लागतो. लग्न सोहळा व इतर कार्यक्रमांसाठी पाणी विकत घेण्याची वेळ येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून तशी तक्रारही ग्रामस्थांची आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव