शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करावा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 23:35 IST

परमेश्वराच्या सृष्टीमध्ये मनुष्य शरीर एक अमूल्य विलक्षण वस्तू आहे. उन्नती करायची सर्वोत्तम साधन आहे. या मनुष्य शरीराला प्राप्त करून ...

परमेश्वराच्या सृष्टीमध्ये मनुष्य शरीर एक अमूल्य विलक्षण वस्तू आहे. उन्नती करायची सर्वोत्तम साधन आहे. या मनुष्य शरीराला प्राप्त करून सर्वोत्तम सिद्धी प्राप्त करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असले पाहिजे मात्र सर्वप्रथम आवश्यकता आहे ती ध्येय निश्चिती. जोपर्यंत मनुष्य ध्येय निश्चित करत नाहीत, तोपर्यंत मनुष्य म्हणणे योग्य नाही.कारण उद्देशबिना मनुष्य जीवन व्यर्थ आहे. जीवनाची सर्वोत्तम वस्तू जी आहे ती परमात्मा म्हणून मानवी जीवनाचे परम लक्ष आहे ते म्हणजे परमात्म्याची प्राप्ती होय. परमात्मा प्राप्तीसाठी प्रधान साधन आहे म्हणजे जीवनाचे वेळेचे महत्त्व सदुपयोग. वेळ फार अमूल्य वस्तू आहे. या नशिबवान जगात लोक पैशाला फार महत्त्व देतात. फारच कमी लोक आहेत, जे वेळेला फार महत्त्व देतात. समय फार मौल्यवान आहे. आपण आपला वेळ देऊन पैसा संपत्ती कमवू शकतो मात्र पैसा संपत्ती देऊन पुन्हा वेळ प्राप्त करु शकत नाही.समय से विद्या प्राप्त कर सकते हो, विद्यासे समय नही प्राप्त कर सकते है, इसीलिये समय को महत्व दीजिए. आपल्याजवळ धनसंपत्ती यातील काहीच नाही. परंतु वेळ आहे तर जीवनाचे आधारभूत यावेळेला सावधानपूर्वक आपल्या उपयोगात आणला पाहिजे. उदाहरणार्थ सध्याच्या परिस्थितीत कोरोनो या विश्वावर थैमान माजले आहे. जगाच्या पाठीवर श्रीमंत देश आहेत चीन अमेरिका जपान इटली इंग्लंड सर्व देशांत अमाप संपत्ती आहे सुविधा सुद्धा आहेत पण त्यांच्याकडे वेळेचा फार अभाव आहे.आपल्याकडे पैसा कमी सुविधा कमी आहेत म्हणून मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करा. भगवंत चिंतन करा, नामजप करा, अनुष्ठान करा, या ठिकाणी आपला अमूल्य वेळ खर्च करा गोरगरिबांची सेवा करून वैद्यकीय, डॉक्टर्स, नर्स, पोलीस दल, जवान, पथक सेवादल सफाई कर्मचारी यांना सहकार्य करून देशसेवेत तन-मन-धनाने सहकार्य करा... आपला अमूल्य वेळेचा सदुपयोग करा हिच खरी जीवनाची श्रेष्ठता आहे.॥ काळ सारावा चिंतने ।एकांतवासी गंगा स्नाने ॥देवाच्या पूजने। प्रदक्षिणा तुळशीच्या॥तुकाराम महाराज हे आपला अमूल्य वेळ चिंतनामध्ये घालवित. साधना करत असताना संतांनी काही नियम घालून दिले आहेत.युक्त आहार विहार,नेम इंद्रीयासी सार।नसावी बासर, निद्र्रा बहु भाषण॥जीवनात कोणती साधना करत असताना युक्त आहार घ्या म्हणजे योग्य आहार उचित आहार आणि आपल्या इंद्रियांना वळण लावा भजन-कीर्तन वेळ घालवा. असाध्य ते साध्य करीता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे॥ लक्ष डोळ्यापुढे ठेवून प्रयत्न करा, साध्य अवश्य प्राप्त होईल. सध्या आपले कर्तव्य आहे सध्याच्या परिस्थितीत देश सेवा करणे शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे. घरात बसून राष्ट्रसेवा करून मिळालेला वेळ महत्त्व समजून सत्कारणी खर्च करावा. त्याला वेळेचे महत्त्व कळेल तो आपला अमूल्य वेळ सदुपयोग खर्च करेल. स्वत:ची सुरक्षा करून आपल्या सध्याची प्राप्ती करेल. सध्या सर्वांचे एकच लक्ष आहे की, कोरोना रोगाला हरवणे व देशाला विजय प्राप्त करून देणे.-सुनीलशास्त्री महाराज, नशिराबाद ता.जळगाव

टॅग्स :Jalgaonजळगाव