शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सातत्य कायम राहणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 21:24 IST

कार्यतत्परतेसह शिस्तीचा बडगा हवाच

हितेंद्र काळुंखेजळगाव: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन.पाटील यांनी गेल्या महिन्यात कार्यभार स्विकारल्यानंतर आपल्या कामाची चुणूक दाखविण्यास सुरुवात केली आहे. कामामधील गतीमानता आणि शिस्तीचा बडगा असा प्रभाव त्यांचा पडत आहे. नक्कीच जिल्हा परिषदेच्यादृष्टीने ही प्रशंसनीय बाब आहे, कामाची हीच पद्धत कायम राहिल्यास जिल्हा परिषदेचा कारभार आधिकाधिक चांगला होवू शकतो.डॉ.बी. एन. पाटील हे जळगाव येथे रुजू झाल्यापासून याच पद्धतीने काम करीत असून त्यांनी सुरुवातीलाच विविध विभागाची अचानक हजेरी घेत अनेकांना नोटीस देत आपला दबदबा निर्माण केला. तसेच नेहमीच याप्रकारे अचानक तपासणी करण्याच्या सूचना प्रशासन विभागाला दिल्या आहेत. ही जबाबदारी प्रशासन विभागानेही पार पाडणे गरजेचे आहे.याचबरोबर ही जबाबदारी पार पाडली जात आहे की, नाही ?हे देखील पाहिले गेले पाहिजे. अन्यथा एकदा कारवाई झाली की पुन्हा अनेक महिने हा विषय कोणाच्याही स्मरणात राहत नाही व कर्मचाऱ्यांन हेच फावते.अर्थातच बºयाचदा एखादा अधिकारी नव्याने कारभार स्विकारल्यावर कार्यतत्परता दाखवत आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतो मात्र काही दिवस गेल्यानंतर ही कार्यत्परता दिसून येत नाही, असे मात्र होवू नये.दरम्यान १०० टक्के अतिक्रमणे काही दिवसातच नियमीत करण्याचे डॉ.पाटील यांचे काम देखील उल्लेखनीय असून इतक्यात पाचोरा पंचायत समितीच्या पाच अभियंत्यांना गैरहजेरीच्या कारणावरुन निलंबित केल्याने मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी खळबळ उडवून दिली आहे.त्यांचा हा कामाचा धडका आणि शिस्तीचा दरारा कायम दिसावा, अशी अपेक्षा सर्वसामान्यांना आहे.