शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
2
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
3
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
4
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
5
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
6
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
7
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
8
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
9
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!
10
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
11
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
12
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
13
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
14
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
15
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
16
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
17
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
18
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
19
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
20
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...

अशुद्ध अन्न, पाणी व हवा आजाराचे मूळ कारण - वैद्य सी.व्ही. त्रिपाठी यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 11:57 IST

धन्वंतरी जयंतीनिमित्त वैद्य जे.जे. पाटील व पराग जहागिरदार यांचा सत्कार

ठळक मुद्देआयुव्रेदामुळे आजाराचे समूळ उच्चाटनवैद्यकशास्त्रात आयुर्वेदाचे योगदान व परिणामात्मक उपचार पद्धती याविषयी माहिती

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 18 - अशुद्ध पाणी, अन्न आणि हवा हे आजाराचे मूळ असून त्यावर  पुरातनकाळापासून सुरु असलेल्या आयुर्वेद उपचार पद्धतीतून उपचार करणे शक्य आहे, असे प्रतिपादन वैद्य सी.व्ही. त्रिपाठी यांनी केले. या वेळी वैद्य जे.जे.पाटील, वैद्य पराग जहागिरदार यांचा सन्मान करण्यात आला. आयुव्रेदीक डॉक्टरांच्यावतीने मंगळवारी आयएमए सभागृहात  धन्वंतरी पूजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. या वेळी सी.व्ही. त्रिपाठी यांच्यासह डॉ. प्रताप जाधव, वैद्य किशोर मोरे, वैद्य पी.एस. चौधरी उपस्थित होते. या वेळी उपस्थित मान्यवरांच्याहस्ते धन्वंतरी पूजन करण्यात आले.   डॉ. प्रताप जाधव यांनी वैद्यकशास्त्रात आयुर्वेदाचे योगदान व परिणामात्मक उपचार पद्धती याविषयी माहिती दिली. वैदय पी.एस.चौधरी यांनी धन्वंतरींच्या कार्याचा आढावा घेतला. किशोर मोरे यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन वैद्य नरेंद्र गुजराथी यांनी केले.आयुर्वेदातील प्रत्येक वनस्पती ही औषधी आहे. पृथ्वी, मानवाच्या जन्मापासून आयुर्वेदाचा उपयोग केला जात आहे. यामुळे आजार होवू नये, याचबरोबर झाल्यानंतरही त्यांचे समुळ उच्चाटन करण्याची क्षमता आयुर्वेदात असल्याचे  वैद्य जे.जे.पाटील यांनी सांगितले. विविध कटीबंधात औषध निर्मिती होत आहे. पाश्चात्य देशात निर्माण होणारी औषधी भारताला तारु शकत नाही असे जे.जे. पाटील यांनी सांगून जगात काही रोगांनी डोकेवर काढले आहे. यामुळे 75 टक्के लोक कायम आजारी असतात. त्यावर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्वाचे  काम आता आयुर्वेद करीत असल्याचाही त्यांनी उल्लेख केला.