शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

महाराष्ट्र दधिच जनगणनेला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:14 IST

जळगाव : महाराष्ट्रात राहणाऱ्या दधिच (दायमा) परिवारांच्या जनगणनेला सुरूवात करण्यात आली आहे. अशी जनगणना सर्वप्रथम २००४ मध्ये करण्यात आली ...

जळगाव : महाराष्ट्रात राहणाऱ्या दधिच (दायमा) परिवारांच्या जनगणनेला सुरूवात करण्यात आली आहे. अशी जनगणना सर्वप्रथम २००४ मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर आता १७ वर्षांनी जनगणना करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यात जवळपास २५०० कुटुंबांची जनगणना होणार आहे.

२००४ मध्ये श्रीकांत खटोड आणि दधिच नवयुवक मंडळ, जळगावने हे काम पुर्ण केले होते. आता पुन्हा १७ वर्षानंतर आज कोणत्या परिवारात किती सदस्य वाढले आणि किती कमी झाले. याची माहिती घेऊन एक पुस्तिका तयार केली जाणार आहे. ही माहिती दधिच कम्युनिटी इंटरनॅशनल ॲपमध्ये भरली जाईल. हे काम अध्यक्ष सत्यनारायण खटोड यांच्या नेतृत्वात केले जाणार आहे. त्यासाठी कार्याध्यक्ष उत्तमचंद डुमनिया, महामंत्री विनोद त्रिपाठी, कोषाध्यक्ष राधेश्याम दायमा, उपाध्यक्ष प्रशांत कुदाल, गोपाल बोरायडा, अरुण दधीच, भाग्येश त्रिपाठी, सौरभ शर्मा यांनी यात सहकार्य केले आहे.