शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

महाराष्ट्र दधिच जनगणनेला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:14 IST

जळगाव : महाराष्ट्रात राहणाऱ्या दधिच (दायमा) परिवारांच्या जनगणनेला सुरूवात करण्यात आली आहे. अशी जनगणना सर्वप्रथम २००४ मध्ये करण्यात आली ...

जळगाव : महाराष्ट्रात राहणाऱ्या दधिच (दायमा) परिवारांच्या जनगणनेला सुरूवात करण्यात आली आहे. अशी जनगणना सर्वप्रथम २००४ मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर आता १७ वर्षांनी जनगणना करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यात जवळपास २५०० कुटुंबांची जनगणना होणार आहे.

२००४ मध्ये श्रीकांत खटोड आणि दधिच नवयुवक मंडळ, जळगावने हे काम पुर्ण केले होते. आता पुन्हा १७ वर्षानंतर आज कोणत्या परिवारात किती सदस्य वाढले आणि किती कमी झाले. याची माहिती घेऊन एक पुस्तिका तयार केली जाणार आहे. ही माहिती दधिच कम्युनिटी इंटरनॅशनल ॲपमध्ये भरली जाईल. हे काम अध्यक्ष सत्यनारायण खटोड यांच्या नेतृत्वात केले जाणार आहे. त्यासाठी कार्याध्यक्ष उत्तमचंद डुमनिया, महामंत्री विनोद त्रिपाठी, कोषाध्यक्ष राधेश्याम दायमा, उपाध्यक्ष प्रशांत कुदाल, गोपाल बोरायडा, अरुण दधीच, भाग्येश त्रिपाठी, सौरभ शर्मा यांनी यात सहकार्य केले आहे.