शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

चक्रीवादळात जीव गमावलेल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:12 IST

अमळनेर : गेल्या महिन्यात आलेल्या चक्रीवादळात जीव गमावलेल्या तीन जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाखांची मदतीचा धनादेश देण्यात आला. ...

अमळनेर : गेल्या महिन्यात आलेल्या चक्रीवादळात जीव गमावलेल्या तीन जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाखांची मदतीचा धनादेश देण्यात आला. आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते धनादेश तहसील कार्यालयात त्यांच्या वारसांना देण्यात आले.

१६ मे रोजी आलेल्या चक्रीवादळात आंचलवाडी येथील रोशनी बल्लू बारेला व ज्योती बल्लू बारेला या बहिणी ठार झाल्या होत्या, तर दुसऱ्या घटनेत दिलीप भादूगीर गोसावी हे ठार झाले होते. त्यांचे या बहिणींचे वडील बल्लू बारेला व आई, तसेच दिलीप गोसावी यांचे वडील भादूगीर गोसावी यांच्याकडे हे धनादेश सोपविण्यात आले. मुख्यमंत्री सहायता निधीतून अजून प्रत्येकी एक लाखांची मदत मिळणार असल्याचे आमदारांनी सांगितले. तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, आंचलवाडी, पळासदाडे येथील ग्रामस्थ व अधिकारी उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेतील लाभार्थ्यांनाही प्रत्येकी वीस हजार रकमेचे धनादेश वारसांना वितरित करण्यात आले. यावेळी रूपाली प्रदीप ठाकूर रा.अमळनेर, हिराबाई वसंत भिल रा.दापोरी बु., वंदना जगदीश पाटील रा.देवगाव, अर्चना प्रवीण पाटील रा.दहिवद, आशाबाई राजू पारधी रा.अमळनेर, शेवकाबाई शांताराम भिल रा.दापोरी बु., छायाबाई भाऊसाहेब पाटील रा.दहिवद, मायाबाई ईश्वर पाटील रा.अमळनेर यांचा समावेश होता.