शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

चक्रीवादळात जीव गमावलेल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:12 IST

अमळनेर : गेल्या महिन्यात आलेल्या चक्रीवादळात जीव गमावलेल्या तीन जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाखांची मदतीचा धनादेश देण्यात आला. ...

अमळनेर : गेल्या महिन्यात आलेल्या चक्रीवादळात जीव गमावलेल्या तीन जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाखांची मदतीचा धनादेश देण्यात आला. आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते धनादेश तहसील कार्यालयात त्यांच्या वारसांना देण्यात आले.

१६ मे रोजी आलेल्या चक्रीवादळात आंचलवाडी येथील रोशनी बल्लू बारेला व ज्योती बल्लू बारेला या बहिणी ठार झाल्या होत्या, तर दुसऱ्या घटनेत दिलीप भादूगीर गोसावी हे ठार झाले होते. त्यांचे या बहिणींचे वडील बल्लू बारेला व आई, तसेच दिलीप गोसावी यांचे वडील भादूगीर गोसावी यांच्याकडे हे धनादेश सोपविण्यात आले. मुख्यमंत्री सहायता निधीतून अजून प्रत्येकी एक लाखांची मदत मिळणार असल्याचे आमदारांनी सांगितले. तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, आंचलवाडी, पळासदाडे येथील ग्रामस्थ व अधिकारी उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेतील लाभार्थ्यांनाही प्रत्येकी वीस हजार रकमेचे धनादेश वारसांना वितरित करण्यात आले. यावेळी रूपाली प्रदीप ठाकूर रा.अमळनेर, हिराबाई वसंत भिल रा.दापोरी बु., वंदना जगदीश पाटील रा.देवगाव, अर्चना प्रवीण पाटील रा.दहिवद, आशाबाई राजू पारधी रा.अमळनेर, शेवकाबाई शांताराम भिल रा.दापोरी बु., छायाबाई भाऊसाहेब पाटील रा.दहिवद, मायाबाई ईश्वर पाटील रा.अमळनेर यांचा समावेश होता.