शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

लोकमत आॅन द व्हील्स : शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 12:12 IST

जळगाव ते चाळीसगाव ९८ किमी

सचिन देवजळगाव : दर पंचवर्षिक निवडणुकीला सर्वच पक्षांचे उमेदवार, तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देऊ, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाऊ देऊ, गावातील पाण्याचा प्रश्न सोडवु, अशा मोठ-मोठ्या घोषणा देऊन निवडुन येत असतात. मात्र, निवडुन आल्यानंतर तोंडही दाखवित नाहीत. त्यामुळे यंदा लोकसभेच्या निवडणुकीला उभ्या असलेल्या उमेदवारांनी नुसत्या घोषणा नको करायला.. तर निवडुन आल्यानंतर रोजगार निर्मिती, शेतकऱ्यांचे समस्या व गावातील अनेक वर्षांपासुन असलेले पाणी टंचाईचे प्रश्न सोडवावेत. अशी अपेक्षा एस. टी. महामंडळाच्या बसमधुन जळगाव-चाळीसगाव प्रवास करणाºया प्रवाशांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकमत प्रतिनिधीने जळगाव-चाळीसगाव बसमधुन प्रवास करतांना, प्रवाशांची मते जाणुन घेतली. यावेळी पाचोरा येथील संतोष भटकर यांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्यामध्ये एक-दोन उद्योग वगळता, एकही मोठा उद्योग नाही. त्यामुळे शिक्षण घेतल्यानंतर येथील मुलांना रोजगारासाठी बाहेर जावे लागते. पाच वर्षांत या ठिकाणी एकही उद्योग उभा राहिला नाही. त्यामुळे आता निवडुन येणाºया कुठल्याही पक्षाच्या उमेदवाराने युवकांसाठी रोजगार निर्मितीवर भर दिला पाहिजे. जिल्ह्यात नवीन उद्योग आणला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. भडगाव येथील सुरेश बोराडे या विद्यार्थ्याने देखील जिल्ह्यात हजारो तरुणांना नोकरी मिळेल, असा मोठा उद्योग आला पाहिजे. अशी अपेक्षा व्यक्त केली. पिंपरखेड येथील विठ्ठल गोराणे यांनी नोकरदार वर्गाला दर महिन्याला वेतन मिळत असते. मात्र, शेतकºयाचे तसे नाही. शेतात पिकले तर वर्षभर गुजारा होतो. त्यामुळे सरकारने शेतकºयांच्या समस्यांकडे लक्ष देऊन त्यांच्या मालाला हमीभाव दिला पाहिजे. तालुकास्तरावर फळ प्रक्रिया उद्योग उभारण्याची अपेक्षाही व्यक्त केली.युवकांचा रोजगारावर भरया बस प्रवासात अनेक युवकांनी रोजगारवरच भर दिलेला दिसुन आला. जिल्हास्तरावरच नोकरी मिळावी,अशी यंत्रणा उभारण्याची मागणी केली.तर काही प्रवाशांनी जिल्ह्यात दर्जेदार आरोग्याच्या सुविधा मिळण्यासाठी, रुग्णालये उभारण्याची मागणी केली. तसेच वयोवृद्धांसाठी विशेष योजना राबविण्याची मागणी केली.

टॅग्स :Jalgaonजळगाव