शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत आॅन द व्हील्स : राष्ट्रीय सुरक्षेला महत्व देणाऱ्यांना संधी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 12:10 IST

जळगाव ते अमळनेर 56 किमी

सागर दुबेजळगाव : दहा वर्षांपूर्वी सर्वसामान्य माणूस हा रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरण्यास किंवा बाहेरगावाहून घरी यायला घाबरत होता़ मात्र, गेल्या काही वर्षात स्थिती बदलली असून मुंबई, दिल्ली, पुणे अशा मोठ्या शहरांमध्ये रात्री बेरात्री कोणतीही भिती न बाळगता सर्वसामान्य नागरीक फिरू शकतात़ एवढेच नव्हे तर आंतकवादी हल्ल्यांच्या घटनांमध्येही घट झाली आहे़ त्यामुळे भविष्यात देखील राष्ट्रीय सुरक्षेला महत्व देणाऱ्या पक्षालाच प्राधान्य देऊ असे मत जळगाव ते अमळनेर दरम्यानच्या केलेल्या प्रवासात बसमधील प्रवाशांनी व्यक्त केले़‘लोकमत’ प्रतिनिधीने मंगळवारी जळगाव ते अमळनेर बसमध्ये प्रवास केला़ त्यावेळी प्रवाशांची मते जाणून घेतली़अमळनेर येथे धान्याच्या कामानिमित्त जात असलेले नाशिक येथील योगेश कांतीलाल जैन यांनी सांगितले की, सरकारने जीएसटी आणल्याने काळाबाजार करणाऱ्यांना चांगलाच चाप बसला आहे़ आणि जीएसटीमुळे व्यापाºयांना कुठलेही नुकसान झालेले नाही़ ते फायदेशिरच ठरले आहे़ लवकरच मतदान होईल, त्यात राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देणाºया पक्षालाच मतदान करणार असल्याचे त्यांनी सांगितले़ अरूण शेले यांनी सुध्दा स्थानिक मुद्द्यांना महत्व देणाºयांना संधी द्यावी असे मत व्यक्त करत जे ही सरकार आता येईल, त्या सरकारने निवडणुकीनंतर सरसकट शेतकºयांचे कर्ज माफ करावे ही अपेक्षा व्यक्त केली़स्थानिक प्रश्न महत्वाचाजळगाव-अमळनेर प्रवासात काही जेष्ठ नागरिकांशी चर्चा केली़ त्यावेळी पिंप्री येथील पांडुरंग पाटील यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय मुद्यांसह स्थानिक मुद्यांनाही महत्व आहे. स्थानिक गावांचा, शहरांचा विकास, युवकांना रोजगार तसेच शेतक ºयांची उन्नती या मुद्यांना महत्व देईल असेच सरकार आमच्यासाठी महत्वाचे आहे.महाविद्यालयीन युवकांशी चर्चा केल्यानंतर अमळनेर येथील योगेश पाटील याने रोजगाराची संधी उपलब्ध करून देणाºया आणि राष्ट्रीय सुरक्षा मजबुत करणाºयांना मतदान करणार असल्याचे सांगितले़

टॅग्स :Jalgaonजळगाव