शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

लोकमत आॅन द व्हील्स : रस्ते, पाणी, घरकुल सुविधांवर भर द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 12:14 IST

बसस्थानक ते ममुराबाद 10 कि.मी.

जळगाव : ग्रामीण भागाप्रमाणेच आता शहरात सुध्दा आता पाणी टंचाईची समस्या उद्भवण्यास सुरूवात झाली आहे़ अनेकांना घरे सुध्द नाहीत, विद्यार्थ्यांना शिक्षण मिळते, मात्र तेही गुणवत्ता पुर्ण नाही़ त्यामुळे रस्ते, पाणी, घरकुल आणि शैक्षणिक सुविधांवर जादा भर देणे महत्वाचे आहे आणि या सुविधा थेट नागरिकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचे मत जळगाव परिसरातील प्रवाशांनी व्यक्त केले.शहरातील नवीन बसस्थानक ते ममुराबाद या दहा कि़मी़ अंतराच्या रिक्षा प्रवासातून प्रवाश्यांचे मत जाणून घेण्यात आले़ यावेळी शाहुनगरातील इम्रान शेख यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत कुठलाही पक्ष निवडून येवो, मात्र त्यांनी शहराचा खरोखर विकास केला पाहिजे़ आजही शहरामधील तरूणांना नोकरीसाठी बाहेरी गावी जावे लागते़ तर ममुराबाद येथील दिलीप पाटील यांनी सांगितले की, पक्ष पाहूनच मतदान करणार आहे. मात्र, निवडून आलेल्या उमेदवाराने नागरिकांसाठी पाण्याची सुविधा, घरकुलाची सुविधा तसेच सार्वजनिक शौचालय, शैक्षणिक सुविधांवर अधिक भर देऊन ती कामे केली पाहिजे़ पाणी टंचाईची समस्या नेहमीच गावात उद्भवते, यासाठी खरोखर प्रयत्न व्हायला हवे़ अन्यथा आश्वासनांची खैरात वाटणाऱ्या पक्षाला मतदान न करण्याचेही त्यांनी सांगितले़ योगेश बारी याने रोजगाराची समस्या मांडली. एमआयडीसी आहे मात्र मोठे उद्योग नाहीत, त्यामुळे हातमजुरी करावी लागते, असे सांगितले.आश्वासने नको़़़शहरातील बहुतांश भागात तसेच ममुराबाद भागात पाणी टंचाईची समस्या आहे़ सध्या रस्त्यांचीही दैनावस्था झाली असून पायी चालणे देखील मुश्किल झालेले आहे़ एकप्रकारे शहराचे विद्रुपीकरण केले आहे़ त्यामुळे शहरातील रस्तेआधी होणे गरजेचे आहे़ निवडणुकीपुरतेच आश्वासन देणे बंद करावे, निवडून दिल्यावर सुविधा जनतेपर्यंत पोहचवाव्या असेही मत प्रवाश्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Jalgaonजळगाव