शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
संजय राऊतांना PM मोंदीचे नेतृत्व, क्षमतेवर शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही?”
3
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
4
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
5
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
6
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
7
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
8
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
9
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
10
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
11
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
12
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
13
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
14
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
15
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
16
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
17
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
18
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
19
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
20
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक

लोकमत आॅन द व्हील्स : रस्ते, पाणी, घरकुल सुविधांवर भर द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 12:14 IST

बसस्थानक ते ममुराबाद 10 कि.मी.

जळगाव : ग्रामीण भागाप्रमाणेच आता शहरात सुध्दा आता पाणी टंचाईची समस्या उद्भवण्यास सुरूवात झाली आहे़ अनेकांना घरे सुध्द नाहीत, विद्यार्थ्यांना शिक्षण मिळते, मात्र तेही गुणवत्ता पुर्ण नाही़ त्यामुळे रस्ते, पाणी, घरकुल आणि शैक्षणिक सुविधांवर जादा भर देणे महत्वाचे आहे आणि या सुविधा थेट नागरिकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचे मत जळगाव परिसरातील प्रवाशांनी व्यक्त केले.शहरातील नवीन बसस्थानक ते ममुराबाद या दहा कि़मी़ अंतराच्या रिक्षा प्रवासातून प्रवाश्यांचे मत जाणून घेण्यात आले़ यावेळी शाहुनगरातील इम्रान शेख यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत कुठलाही पक्ष निवडून येवो, मात्र त्यांनी शहराचा खरोखर विकास केला पाहिजे़ आजही शहरामधील तरूणांना नोकरीसाठी बाहेरी गावी जावे लागते़ तर ममुराबाद येथील दिलीप पाटील यांनी सांगितले की, पक्ष पाहूनच मतदान करणार आहे. मात्र, निवडून आलेल्या उमेदवाराने नागरिकांसाठी पाण्याची सुविधा, घरकुलाची सुविधा तसेच सार्वजनिक शौचालय, शैक्षणिक सुविधांवर अधिक भर देऊन ती कामे केली पाहिजे़ पाणी टंचाईची समस्या नेहमीच गावात उद्भवते, यासाठी खरोखर प्रयत्न व्हायला हवे़ अन्यथा आश्वासनांची खैरात वाटणाऱ्या पक्षाला मतदान न करण्याचेही त्यांनी सांगितले़ योगेश बारी याने रोजगाराची समस्या मांडली. एमआयडीसी आहे मात्र मोठे उद्योग नाहीत, त्यामुळे हातमजुरी करावी लागते, असे सांगितले.आश्वासने नको़़़शहरातील बहुतांश भागात तसेच ममुराबाद भागात पाणी टंचाईची समस्या आहे़ सध्या रस्त्यांचीही दैनावस्था झाली असून पायी चालणे देखील मुश्किल झालेले आहे़ एकप्रकारे शहराचे विद्रुपीकरण केले आहे़ त्यामुळे शहरातील रस्तेआधी होणे गरजेचे आहे़ निवडणुकीपुरतेच आश्वासन देणे बंद करावे, निवडून दिल्यावर सुविधा जनतेपर्यंत पोहचवाव्या असेही मत प्रवाश्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Jalgaonजळगाव