शहरं
Join us  
Trending Stories
1
मी डिप्रेशनमध्ये गेलेलो! सेक्स स्कँडलनंतर पहिल्यांदाच प्रज्वल रेवन्ना समोर आले; हजर होण्याची तारीख दिली...
2
इंडिया आघाडीत मानापमान नाट्य? बैठकीला जाण्यास ममता बॅनर्जींचा ठाम नकार; कारण काय दिले?
3
हृदयद्रावक! मुलीसाठी मुलगा पाहायला जात होतं कुटुंब; काळाने घातला घाला, 5 जणांचा मृत्यू
4
संतापजनक! भाजपा आमदाराने पेनने खोदला नवीन बांधलेला रस्ता; ठेकेदाराला धरलं धारेवर
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; हिंदाल्कोमध्ये तेजी, मारुतीचे शेअर्स घसरले
6
“त्यांची मनापासून इच्छा आहे की मी मरुन जावे”; अरविंद केजरीवाल यांचा रोख कुणाकडे?
7
शाहरुख खानपेक्षा चौपट श्रीमंत आहे सनरायझर्सची मालक, काय करते काम, Kavya Maranची नेटवर्थ किती?
8
मनसेची भाजपासोबत युती तुटली? अभिजित पानसेंनी स्पष्ट शब्दांत विचारले, आमदार म्हणून काय केले?
9
Sovereign Gold Bond Scheme: सोन्याची किंमत विक्रमी पातळीवर, तरीही सॉवरेन गोल्ड बॉन्डची मागणी वाढली; कारण काय?
10
गो इंडिगोच्या दिल्ली-वाराणसी फ्लाईटमध्ये अफरातफरी; प्रवाशांनी खिडक्यांमधून उड्या मारल्या...
11
आजचे राशीभविष्य - 28 मे 2024; कुटुंबियांसोबत मतभेद संभवतात, आर्थिक देवाण-घेवाण अथवा गुंतवणूक करताना सावध रहा
12
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: चंद्रपुत्र, विष्णुरुपी बुध करतो भाग्योदय; पाहा, प्रभावी मंत्र-उपाय
13
सावरकरांच्या १४१ व्या जयंतीनिमित्त रणदीपने सेल्युलर जेलला दिली भेट, म्हणाला - "त्यांची कहाणी म्हणजे.."
14
गुरु उदय: ६ राशींवर गुरुकृपा, परदेशातून उत्तम लाभ; उत्पन्न वाढीचे योग, इच्छापूर्तीचा काळ!
15
तिन्हीसांजेला ‘ही’ कामे अवश्य करा, होईल लक्ष्मीची अपार कृपा; धनवैभव, सुख-समृद्धीचा लाभ!
16
राखी सावंतवर रुग्णालयात हल्ला? Ex Husband रितेश सिंहचा दावा; सध्या ती कुठेय?
17
डोंबिवली स्फोटाप्रकरणी दोषींवर होणार कारवाई; कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे आश्वासन
18
मुंबईतील मॉल्सची झाडाझडती; राजकोट येथील घटनेनंतर मुंबई अग्निशमन दल अलर्ट मोडवर
19
स्फोटाचे बळी नेमके किती? ११, १२ की १३? डोंबिवलीतील यंत्रणांमध्ये एकवाक्यता नाही!
20
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक

लोकमत आॅन द व्हील्स : शेतकऱ्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 12:49 PM

जळगाव ते जामनेर 35 किमी

जळगाव : शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत शेतकऱ्यांसह इतर घटकांनी व्यक्त केले. ‘लोकमत’ने सोमवारी सकाळी जळगाव-जामनेर आणि परतीच्या  मार्गाने जामनेर-जळगाव दरम्यान बसमध्ये प्रवास केला. या काळात प्रवाशांशी चर्चा केली.जामनेर विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाºया विविध स्तरावरील प्रश्नांसंदर्भात प्रवाशांशी चर्चा केली. त्यातून काही बाबी समोर आल्या.जामनेर तालुक्यात यंदा कमी झालेल्या पावसामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या वाढली आहे. सहा गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जातो. अजूनही काही गावांना टँकरची आवश्यकता आहे. भूमिगत गटारींसाठी दोन वर्षांपासून खोदून ठेवलेले रस्ते ही जामनेर शहराची मोठी समस्या आहे. गेल्या वर्षी झालेल्या पालिका निवडणुकीत भाजपने शहरात पक्के सिमेंटचे रस्ते करू, असे आश्वासन दिले होते, त्याची पूर्तता न झाल्याने हा लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा मुद्दा ठरू शकतो.  समस्या कायमआतापर्यंत विविध सरकारे आली आणि गेली. परंतु समस्या मात्र कायम असल्याचे मत प्रवाशांनी प्रवासा दरम्यान व्यक्त केले.राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत पात्र ठरुनही लाभ न मिळालेल्या शेतकºयांचा रोष कायम आहे. अजूनही बोंडअळी नुकसानग्रस्तांचे अनुदान खात्यावर जमा झाले नसल्याची तक्रार आहे. मत मागायला येणाºया सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना जाब विचारणार असल्याचे शेतकरी सांगतात.

टॅग्स :Jalgaonजळगाव