शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

लोकमत आॅन द व्हील्स : शेतकऱ्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 12:50 IST

जळगाव ते जामनेर 35 किमी

जळगाव : शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत शेतकऱ्यांसह इतर घटकांनी व्यक्त केले. ‘लोकमत’ने सोमवारी सकाळी जळगाव-जामनेर आणि परतीच्या  मार्गाने जामनेर-जळगाव दरम्यान बसमध्ये प्रवास केला. या काळात प्रवाशांशी चर्चा केली.जामनेर विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाºया विविध स्तरावरील प्रश्नांसंदर्भात प्रवाशांशी चर्चा केली. त्यातून काही बाबी समोर आल्या.जामनेर तालुक्यात यंदा कमी झालेल्या पावसामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या वाढली आहे. सहा गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जातो. अजूनही काही गावांना टँकरची आवश्यकता आहे. भूमिगत गटारींसाठी दोन वर्षांपासून खोदून ठेवलेले रस्ते ही जामनेर शहराची मोठी समस्या आहे. गेल्या वर्षी झालेल्या पालिका निवडणुकीत भाजपने शहरात पक्के सिमेंटचे रस्ते करू, असे आश्वासन दिले होते, त्याची पूर्तता न झाल्याने हा लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा मुद्दा ठरू शकतो.  समस्या कायमआतापर्यंत विविध सरकारे आली आणि गेली. परंतु समस्या मात्र कायम असल्याचे मत प्रवाशांनी प्रवासा दरम्यान व्यक्त केले.राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत पात्र ठरुनही लाभ न मिळालेल्या शेतकºयांचा रोष कायम आहे. अजूनही बोंडअळी नुकसानग्रस्तांचे अनुदान खात्यावर जमा झाले नसल्याची तक्रार आहे. मत मागायला येणाºया सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना जाब विचारणार असल्याचे शेतकरी सांगतात.

टॅग्स :Jalgaonजळगाव