शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Lok Sabha Election 2019 : सत्तेची मग्रुरी चढलेल्या सरकारला धडा शिकवा - जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 13:09 IST

चाळीसगावला राष्ट्रवादीचा युवक मेळावा

चाळीसगाव, जि.जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात एका रात्रीतून लागू केलेल्या नोटबंदीत अनेक गोरगरीबांचा बळी गेला. आश्वासनांची पुर्तता पुर्ण करण्यात केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. अशा या सरकारला धडा शिकावावा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथील युवक मेळाव्यात केले.यावेळी ज्येष्ठ नेते प्रदीप देशमुख, पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी आमदार मनीष जैन, राजीव देशमुख, ओबीसी प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, माजी आमदार ईश्वर जाधव, माजी जि.प.सदस्य संजय गरुड, आदी व्यासपीठावर उपस्थित होते. जळगाव भाजपात झालेली हाणामारी गाजल्याने जळगाव देशभर प्रसिद्धीस आले आहे. मोदी सरकारने शहीद जवानांच्या नावे मते मागण्याचे राजकारण केले असल्याची टीका आव्हाड यांनी केली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJalgaonजळगाव