शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

वरखेडी ग्रामपंचायतीला ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 18:38 IST

यंत्रणा विस्कळीत : पाण्यासाठी महिलांचा आक्रमक पवित्रा

ठळक मुद्देसंतप्त महिलांनी गुरुवारी सकाळी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकत नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी केली.महिनाभरापासून पाणीपुरवठा यंत्रणा विस्कळीतग्रामपंचायत कायार्लायाजवळील हातपंप देखील नादुरुस्त

लोकमत न्यूज नेटवर्कवरखेडी ता.पाचोरा : वरखेडी गावात तब्बल महिनाभरापासून पाणीपुरवठा यंत्रणा विस्कळीत झाली आहे. ग्रामस्थासह महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरु आहे. दोन दिवसांपासून ग्रामपंचायत कायार्लायाजवळील हातपंप देखील नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे संतप्त महिलांनी गुरुवारी सकाळी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकत नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी केली.ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक पाणी पुरवठा यंत्रणेच्या माध्यमातून महिला व ग्रामस्थ रोज पाण्याच्या प्रतीक्षेत होते. मात्र पाणीपुरवठा न झाल्याने संतप्त महिलांनी गुरुवार १९ रोजी आपल्या संतप्त भावना व्यक्त करीत थेट ग्राम पंचायत कार्यालयास कुलूप ठोकले.

 बिल्दी धरणक्षेत्रात वरखेडी ग्राम पंचायतीची सार्वजनिक पाणीपुरवठा करणारी विहिर आहे. त्यात पाणी नसल्याने दुसऱ्याच्या विहिरीतून पाणी उपसले जात आहे. यात सुध्दा वीजपुरवठा संदर्भात अडचणी येत आहेत. तसेच अंतर जास्त व वीजपंप कमी अश्वशक्तीचे असल्याने पाणी जाण्यास वेळ लागत असतो. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी रात्ररात्र जागून ग्रामस्थांना पाणी मिळावे म्हणून प्रयत्न करीत आहेत. शेतीच्या वीजपुरवठ्याचे भारनियमन अडथळा ठरत आहे.- सिमा धनराज पाटील, सरपंच, वरखेडी

टॅग्स :JalgaonजळगावPachoraपाचोरा