शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

लॉकडाऊनमुळे शेतीमाल कवडीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 16:00 IST

लॉकडाऊनमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.

ठळक मुद्देपपई प्रथमच तीन रुपये किलो दराने शेतकऱ्यांकडून विक्रीसरासरीने भावाचा विचार केला तर किमान १४ ते १५ रुपये किलो दराने विक्री अपेक्षित होती.

आत्माराम गायकवाडखडकदेवळा, ता.पाचोरा, जि.जळगाव : लॉकडाऊनमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. शेतकरी राजातर्फे येणाºया सणाच्या, हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतात पिकांचे नियोजन करण्यात येते. रमाजान महिन्यात अनेक शेतकरी हे शेतातून टरबूज व पपई या पिक घेण्यासाठी नियोजन करतात. मात्र लॉकडाऊनमुळे पिकाला भावच नाही. पपई चक्क कवडीमोल अर्थात तीन रुपये प्रति किलो दराने विक्री करावी लागत आहे.पाचोरा तालुक्यातील वाघुलखेडा येथील शेतकरी संदीप रमेश पाटील यांनी चार एकरमध्ये पपईची अडीच हजार रोपांची लागवड केली आहे. त्यांचा सात टन माल हा काढणीस योग्य झाल्याने तो सध्या कोरोना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊनमुळे कवडीमोल भावात विक्री करावी लागली. सरासरीने भावाचा विचार केला तर किमान १४ ते १५ रुपये किलो दराने विक्री अपेक्षित होती. परंतु लॉकडाऊनमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. व्यापारी लोक अनेक कारणे सांगून शेतकरी वर्गांकडून कवडीमोल भावात माल खरेदी करीत आहेत. मात्र हाच माल बाहेर ग्राहकांना २५ ते ३० रुपये किलो दराने विक्री करित आहेत. यामध्ये शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPachoraपाचोरा