शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

मध्यरात्रीच्या पावसामुळे रात्रभर विजेचा लपंडाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:21 IST

शनिवारी रात्री दहापासून पावसाला सुरूवात झाल्यानंतर, पहाटेपर्यंत पावसाच्या सरी बरसल्या. पावसासोबत अधून-मधून जोराने वारा वाहात असल्यामुळे, शहरातील शिवाजीनगर, वाघनगर, ...

शनिवारी रात्री दहापासून पावसाला सुरूवात झाल्यानंतर, पहाटेपर्यंत पावसाच्या सरी बरसल्या. पावसासोबत अधून-मधून जोराने वारा वाहात असल्यामुळे, शहरातील शिवाजीनगर, वाघनगर, रायसोनी नगर, मेहरूण, महाबळ, कांचननगर, जिल्हा क्रीडा संकुल परिसर व शहराच्या इतर भागात वीज पुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तांत्रिक कामे करून, काही ठिकाणी रात्रीच वीज पुरवठा सुरळीत केला. मात्र, काही भागात वारंवार ब्रेक डाऊनचे प्रकार घडल्यामुळे, रात्रभर या भागात विजेचा लंपडाव सुरू होता. यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला.

इन्फो :

ग्रामीण भागातही बत्ती गुल

रात्रीच्या पावसामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातही अनेक गावांमध्ये वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडले. यात शिरसोली, असोदा, विदगाव, भादली या भागांमध्ये रात्री पावसाला सुरूवात झाल्यानंतर लगेच वीज पुरवठा खंडित झाला होता. मुख्य वीज वाहिनीवरील ट्रान्सफाॅर्मरमध्ये बिघाड झाल्यामुळे रात्रभर या भागात वीज पुरवठा खंडित झाला होता. सकाळी लवकर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी काम हाती घेऊन, सकाळी सातपर्यंत वीज पुरवठा सुरळीत केला असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.