शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

चाळीसगावातील प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न हिवाळी अधिवेशनात मार्गी लावू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2021 21:11 IST

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली माहिती

चाळीसगाव : तालुक्यातील आठशेहून अधिक प्रकल्पग्रस्त शेतकरी मोबदला मिळावा, यासाठी लढा देत असून, शुक्रवारी त्यांनी मुंबईत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे कैफियत मांडली. येत्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लावू, असे जयंत पाटील यांनी आश्वासित केले असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.मुंदखेडे, चितेगाव, कोदगाव, ओढरे येथे मध्यम जलप्रकल्प झाले असून, यात आठशेहून अधिक शेतकऱ्यांची जमीन संपादित केली गेली आहे. मुंदखेडे - पातोंडा प्रकल्प दीर्घकालीन असून, अगोदर ह्या प्रकल्पाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी प्रमोद पाटील यांनी केली. प्रकल्प पूर्ण होऊन २३ वर्षे झाली असून, याबाबतचा निकाल दोन वर्षांपूर्वी झाला आहे. ही वस्तुस्थितीही प्रमोद पाटील यांनी मंत्र्यांच्या लक्षात आणून दिली.मात्र, २३ वर्ष उलटूनही या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही. जयंत पाटील यांची शुक्रवारी मुंबईत भेट घेऊन त्यांच्यासमोर हा प्रश्न मांडण्यात आला. त्यावर हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये प्रश्न मार्गी लावून प्रकल्पग्रस्तांना मोबदला मिळवून दिला जाईल, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.गिरीष महाजन, मंगेश चव्हाण, प्रमोद पाटील यांची उपस्थितीगेल्या २३ वर्षांपासून मोबदला मिळावा, यासाठी संघर्ष करणाऱ्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासमोर मांडण्यात आला. यावेळी माजी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, पंचायत समितीतील भाजप गटनेते संजय भास्कर पाटील यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य शेनपडू निंबा पाटील, डॉ. बी. ओ. पाटील, बापू माळी, अशोकराव वाबळे, दिलीप पाटील, जितेंद्र येवले आदी उपस्थित होते.

टॅग्स :WaterपाणीChalisgaonचाळीसगाव