शहरं
Join us  
Trending Stories
1
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
2
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
3
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
4
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
5
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
6
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
7
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
8
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
9
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
10
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
11
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
12
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
14
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
15
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
16
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
17
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
18
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
19
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

६० हजार मुलींना दिले जिवनाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 10:55 IST

-सविता कुलकर्णी

चंद्रशेखर जोशी ।समाजाच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या औरंगाबाद येथील सविता कुलकर्णी यांनी सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाची स्थापना करून महिला, युवतींना जिनवनाची दिशा देण्याचे कार्य सुरू केले आज या कार्याची त्या जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यानुकत्याच रा.स्व. संघ जनकल्याण समितीच्या ‘सेवालय’ उपक्रमाच्या वर्धापन दिनानिमित्त येथे ेआल्या होत्या त्यावेळी ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला.प्रश्न: आपल्या कार्यास सुरूवात कशी झाली?उत्तर: आपले माहेर अंबेजोगाईचे. वडिल रा.स्व. संघाचे स्वयंसेवक होते. त्यांना सामाजिक कार्याची आवड होती. शिक्षण घेत असताना हे बाळकडू मिळाले .प्रश्न: कार्याला दिशा कशी मळाली?उत्तर: पुणे येथे शिक्षण घेत असताना एक ग्रुप तर्याय झाला. वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून कार्याला सुरूवात झाली. औरंगाबाद येथे आल्यावर डॉ. हेडेगावार रूग्णालयाच्या माध्यमातून सेवा देत असताना सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाची स्थापना केली व कार्यालया दिशा मिळत गेली.प्रश्न : कार्याबाबत काय सांगाल?उत्तर : झोपडपट्टी या सेवावस्तीतून आपण कामाला सुरूवात केली. तेथील महिलांचा प्रश्न समजून घेतले. आर्थिक स्थितीमुळे हा वर्ग हतबल असतो हे लक्षात घेऊन बचत गट स्थापले. आज येथे ३०० बचत गट आहेत.प्रश्न : महिला जागृतीबाबत काय सांगाल?उत्तर : ा्रामीण भाग,शहरी सेवावस्ती परिसरातील मुलींना प्रगत करण्यासाठी शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी संस्थेने काम केले. ६० हजार मुलींना प्रगत करण्यापर्यंत संस्थेने काम केले व जागृती निर्माण केली.सेवा क्षेत्रात कार्याचे पहिले आय.एस.ओ. मानांकन आमच्या संस्थेस मिळाले आहे. या कार्यात काही महिला सहकाऱ्यांचेही योगदान आहे. त्यांच्या मदतीनेच हे कार्य वाढले.समाजातील गोरगरीबांच्या वस्त्यांमध्ये अनेक समस्या आहेत. एक वेळची भाकरी मिळविण्यासाठी त्यांची धडपड असते. अशा कुटुंबातील स्त्री स्वावलंबी झाली तर त्या कुटुंबाची दिशा- दशा बदलते असेच आपले अनुभव आहेत. -सविता कुलकर्णी