शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

६० हजार मुलींना दिले जिवनाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 10:55 IST

-सविता कुलकर्णी

चंद्रशेखर जोशी ।समाजाच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या औरंगाबाद येथील सविता कुलकर्णी यांनी सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाची स्थापना करून महिला, युवतींना जिनवनाची दिशा देण्याचे कार्य सुरू केले आज या कार्याची त्या जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यानुकत्याच रा.स्व. संघ जनकल्याण समितीच्या ‘सेवालय’ उपक्रमाच्या वर्धापन दिनानिमित्त येथे ेआल्या होत्या त्यावेळी ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला.प्रश्न: आपल्या कार्यास सुरूवात कशी झाली?उत्तर: आपले माहेर अंबेजोगाईचे. वडिल रा.स्व. संघाचे स्वयंसेवक होते. त्यांना सामाजिक कार्याची आवड होती. शिक्षण घेत असताना हे बाळकडू मिळाले .प्रश्न: कार्याला दिशा कशी मळाली?उत्तर: पुणे येथे शिक्षण घेत असताना एक ग्रुप तर्याय झाला. वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून कार्याला सुरूवात झाली. औरंगाबाद येथे आल्यावर डॉ. हेडेगावार रूग्णालयाच्या माध्यमातून सेवा देत असताना सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाची स्थापना केली व कार्यालया दिशा मिळत गेली.प्रश्न : कार्याबाबत काय सांगाल?उत्तर : झोपडपट्टी या सेवावस्तीतून आपण कामाला सुरूवात केली. तेथील महिलांचा प्रश्न समजून घेतले. आर्थिक स्थितीमुळे हा वर्ग हतबल असतो हे लक्षात घेऊन बचत गट स्थापले. आज येथे ३०० बचत गट आहेत.प्रश्न : महिला जागृतीबाबत काय सांगाल?उत्तर : ा्रामीण भाग,शहरी सेवावस्ती परिसरातील मुलींना प्रगत करण्यासाठी शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी संस्थेने काम केले. ६० हजार मुलींना प्रगत करण्यापर्यंत संस्थेने काम केले व जागृती निर्माण केली.सेवा क्षेत्रात कार्याचे पहिले आय.एस.ओ. मानांकन आमच्या संस्थेस मिळाले आहे. या कार्यात काही महिला सहकाऱ्यांचेही योगदान आहे. त्यांच्या मदतीनेच हे कार्य वाढले.समाजातील गोरगरीबांच्या वस्त्यांमध्ये अनेक समस्या आहेत. एक वेळची भाकरी मिळविण्यासाठी त्यांची धडपड असते. अशा कुटुंबातील स्त्री स्वावलंबी झाली तर त्या कुटुंबाची दिशा- दशा बदलते असेच आपले अनुभव आहेत. -सविता कुलकर्णी