शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

६० हजार मुलींना दिले जिवनाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 10:55 IST

-सविता कुलकर्णी

चंद्रशेखर जोशी ।समाजाच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या औरंगाबाद येथील सविता कुलकर्णी यांनी सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाची स्थापना करून महिला, युवतींना जिनवनाची दिशा देण्याचे कार्य सुरू केले आज या कार्याची त्या जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यानुकत्याच रा.स्व. संघ जनकल्याण समितीच्या ‘सेवालय’ उपक्रमाच्या वर्धापन दिनानिमित्त येथे ेआल्या होत्या त्यावेळी ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला.प्रश्न: आपल्या कार्यास सुरूवात कशी झाली?उत्तर: आपले माहेर अंबेजोगाईचे. वडिल रा.स्व. संघाचे स्वयंसेवक होते. त्यांना सामाजिक कार्याची आवड होती. शिक्षण घेत असताना हे बाळकडू मिळाले .प्रश्न: कार्याला दिशा कशी मळाली?उत्तर: पुणे येथे शिक्षण घेत असताना एक ग्रुप तर्याय झाला. वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून कार्याला सुरूवात झाली. औरंगाबाद येथे आल्यावर डॉ. हेडेगावार रूग्णालयाच्या माध्यमातून सेवा देत असताना सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाची स्थापना केली व कार्यालया दिशा मिळत गेली.प्रश्न : कार्याबाबत काय सांगाल?उत्तर : झोपडपट्टी या सेवावस्तीतून आपण कामाला सुरूवात केली. तेथील महिलांचा प्रश्न समजून घेतले. आर्थिक स्थितीमुळे हा वर्ग हतबल असतो हे लक्षात घेऊन बचत गट स्थापले. आज येथे ३०० बचत गट आहेत.प्रश्न : महिला जागृतीबाबत काय सांगाल?उत्तर : ा्रामीण भाग,शहरी सेवावस्ती परिसरातील मुलींना प्रगत करण्यासाठी शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी संस्थेने काम केले. ६० हजार मुलींना प्रगत करण्यापर्यंत संस्थेने काम केले व जागृती निर्माण केली.सेवा क्षेत्रात कार्याचे पहिले आय.एस.ओ. मानांकन आमच्या संस्थेस मिळाले आहे. या कार्यात काही महिला सहकाऱ्यांचेही योगदान आहे. त्यांच्या मदतीनेच हे कार्य वाढले.समाजातील गोरगरीबांच्या वस्त्यांमध्ये अनेक समस्या आहेत. एक वेळची भाकरी मिळविण्यासाठी त्यांची धडपड असते. अशा कुटुंबातील स्त्री स्वावलंबी झाली तर त्या कुटुंबाची दिशा- दशा बदलते असेच आपले अनुभव आहेत. -सविता कुलकर्णी