शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

जळगावच्या बाजारपेठेत लिंबूचे भाव वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 13:11 IST

वाढत्या उन्हामुळे आवक घटत असल्याने लिंबूचे भाव वाढत आहे

जळगाव : वाढत्या उन्हामुळे आवक घटत असल्याने लिंबूचे भाव वाढत आहे. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत लिंबूचे दर १००० रुपये प्रती क्विंटलने वाढले आहेत, अशी माहिती बाजार समितीचे भाजीपाला विभाग प्रमुख वासुदेव पाटील यांनी दिली.गेल्या आठवड्यात ११०० ते ४००० रुपये प्रती क्विंटल असलेल लिंबूचे दर हे २१०० ते ५००० रुपये प्रती क्विंटल झाले आहेत. महिनाभरापूर्वी वधारलेल्या वांग्याच्या दरात आता पुन्हा वाढ झाली असून इतर भाज्यांचे दर सध्या स्थिर असल्याने दिलासा मिळाला आहे. कांद्याची आवक घटली असून त्याचे दरही वाढून ३१० ते १०५० रुपये प्रती क्विंटलवरून ५०० ते १२५० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत.या सोबतच कारले १५०० ते ३५०० रुपये या दराने बाजार समितीत खरेदी झाले. इतर भाज्यांचे दरहे पुढील प्रमाणे आहे. बटाटे ५०० ते १०५० रुपये प्रती क्विंटल, टमाटे १५५० ते २५०० रुपये प्रती क्विंटल, भेंडी १५०० ते ३८०० रुपये प्रती क्विंटल, कैरी १००० ते २५०० रुपये प्रती क्विंटल, खिरा ७०० ते ११०० रुपये प्रती क्विंटल, फूलकोबी - १३०० ते २००० रुपये प्रती क्विंटल, गवार - ४००० रुपये प्रती क्विंटल, कोथिंबीर - २००० ते ४००० रुपये प्रती क्विंटल, पानकोबी ६०० ते १००० रुपये प्रती क्विंटल, मेथी ४५०० रुपये प्रती क्विंटल, पालक २५०० रुपये प्रती क्विंटल, अद्रक २५०० ते ७२०० रुपये प्रती क्विंटल, हिरवी मिरची २००० ते ४००० रुपये प्रती क्विंटल, पोकळा - १८०० रुपये प्रती क्विंटल, गिलके २००० ते ३५०० रुपये प्रती क्विंटल, चवळी शेंगा - २२०० ते ३५०० रुपये प्रती क्विंटल, शिमला मिरची - १८०० ते २५०० रुपये प्रती क्विंटल.

टॅग्स :Jalgaonजळगाव