शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

रेल्वे पुलाखाली साचला जणू तलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 19:25 IST

वरणगाव : नागरिकांना वावर झाला कठीण

वरणगाव, ता. भुसावळ : येथिल सिध्देश्वर नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वे पुलाखाली नेहमीच पाणी साचलेले असते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.वरणगांव शहर अनेक उपविभागात विभागले गेले आहे. त्यापैकी सिध्देश्वरनगर हा भाग रेल्वे स्टेशनच्या पार पलिकडे आहे. तेथे जाण्यासाठी रेल्वेच्या पुलाखालून अथवा रेल्वे लाईन ओलांडून जावे लागते. परंतु रेल्वे पुलाखाली नेहमी पाणी साचलेले असते व पावसाळ्यात तर तेथे खूपच बिकट परिस्थिती असते. त्यामुळे नागरिकांचे खूपच हाल होतात . नाईलाजाने नागरिक रेल्वे रुळ ओलांडून जातात व जीवालाही धोका असतो. आताच दोन दिवसांपूर्वी एका अंगणवाडी सेविकेला रेल्वेच्या धक्यामुळे आपले दोन्ही पाय गमवावे लागलेत. बºयाचदा पाणी काढले जाते मात्र पुन्हा तीच स्थिती होते, तरी पुलाखालील पाण्याचा कायमचा बंदोबस्त व्हावा अशी मागणी सिध्देश्वर नगर वासियांनी केली आहे.