शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
4
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
5
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
6
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
7
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
8
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
9
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
10
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
11
पुतीन परतले, पुढे...?
12
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
13
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
15
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
16
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
17
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
18
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
19
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
20
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
Daily Top 2Weekly Top 5

मालवाहतुकदारांच्या संपामुळे जळगावात युरिया, पोटॅशचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 19:26 IST

मालवाहतुकदारांच्या संपामुळे २६ जुलैपासून खतांची वाहतूकही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे जळगाव रेल्वे धक्क्यावर येणा-या खतांच्या रॅकची वाहतूक थांबली असून परिणामी खतांची टंचाई निर्माण होण्याची भिती आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भिती२६ जुलैपासून बंद आहे खतांची वाहतूककृषी विभागाच्या अधिका-यांनी लक्ष घालण्याची जिल्हाधिका-यांना केली विनंती

जळगाव : मालवाहतुकदारांच्या संपामुळे २६ जुलैपासून खतांची वाहतूकही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे जळगाव रेल्वे धक्क्यावर येणा-या खतांच्या रॅकची वाहतूक थांबली असून परिणामी खतांची टंचाई निर्माण होण्याची भिती आहे.सध्या युरिया व पोटॅशचा तुटवडा जाणवत आहे. ही पिकांना खत देण्याची वेळ असल्याने खतांची टंचाई झाल्यास शेतक-यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे जळगाव जिल्हा फर्टिलायझर, पेस्टीसाईडस् अ‍ॅण्ड सीडस् डिलर्स असोसिएशन, कृषी विभागाचे अधिकारी यांनी जिल्हाधिका-यांची भेट घेऊन लक्ष घालण्याची मागणी केली. जिल्हाधिका-यांनी त्यानुसार मालवाहतुकदार संघटनेच्या जिल्हाध्यक्षांशी संपर्क साधून खतांची वाहतूक सुरू करण्याची सूचना केली. मात्र खते जिवनावश्यक वस्तूंमध्ये येत नसल्याचे सांगत संघटनेने जिल्हाधिका-यांची विनंती धुडकावली.

टॅग्स :JalgaonजळगावStrikeसंप