शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मालवाहतुकदारांच्या संपामुळे जळगावात युरिया, पोटॅशचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 19:26 IST

मालवाहतुकदारांच्या संपामुळे २६ जुलैपासून खतांची वाहतूकही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे जळगाव रेल्वे धक्क्यावर येणा-या खतांच्या रॅकची वाहतूक थांबली असून परिणामी खतांची टंचाई निर्माण होण्याची भिती आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भिती२६ जुलैपासून बंद आहे खतांची वाहतूककृषी विभागाच्या अधिका-यांनी लक्ष घालण्याची जिल्हाधिका-यांना केली विनंती

जळगाव : मालवाहतुकदारांच्या संपामुळे २६ जुलैपासून खतांची वाहतूकही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे जळगाव रेल्वे धक्क्यावर येणा-या खतांच्या रॅकची वाहतूक थांबली असून परिणामी खतांची टंचाई निर्माण होण्याची भिती आहे.सध्या युरिया व पोटॅशचा तुटवडा जाणवत आहे. ही पिकांना खत देण्याची वेळ असल्याने खतांची टंचाई झाल्यास शेतक-यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे जळगाव जिल्हा फर्टिलायझर, पेस्टीसाईडस् अ‍ॅण्ड सीडस् डिलर्स असोसिएशन, कृषी विभागाचे अधिकारी यांनी जिल्हाधिका-यांची भेट घेऊन लक्ष घालण्याची मागणी केली. जिल्हाधिका-यांनी त्यानुसार मालवाहतुकदार संघटनेच्या जिल्हाध्यक्षांशी संपर्क साधून खतांची वाहतूक सुरू करण्याची सूचना केली. मात्र खते जिवनावश्यक वस्तूंमध्ये येत नसल्याचे सांगत संघटनेने जिल्हाधिका-यांची विनंती धुडकावली.

टॅग्स :JalgaonजळगावStrikeसंप