शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

जनजागृतीसाठी व्याख्यानापेक्षा कीर्तन प्रभावी - हभप श्यामसुंदर सोन्नर महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 21:13 IST

समाजाला एकत्र आणण्याचे काम संतांनी केले

ठळक मुद्देप्रेम सुख घेई प्रेम सुख देईकर्मकांडात अडकलेल्या समाजास एकत्र आणण्याचे काम

जळगाव : शेतकरी आत्महत्या, स्त्री भ्रुणहत्या या सारख्या विषयांमध्ये व्याख्यानांपेक्षा कीर्तनातून मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली. ‘स्त्री जन्म म्हणोनी न व्हावे उदास’ जनाबार्इंच्या ओवीतून होणारी जनजागृती मोठी परिणामकारक ठरत आल्याची माहिती हभप श्यामसुंदर सोन्नर यांनी ‘लोकमत’ ला दिलेल्या मुलाखतीत दिली.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आयोजित डॉ.नरेंद्र दाभोलकर स्मृती विवेक व्याख्यानमालेसाठी ते जळगावात आले असता, त्यांच्याशी संवाद साधला.हभप सोन्नर म्हणाले, वारकरी संप्रदायास ७०० वर्षांची परंपरा आहे. संत नामदेव, संत चोखामेळा यांच्या सारख्या अनेक संतांनी एक चळवळ उभी केली. समाजमन अस्वस्थ असते त्यावेळी चळवळीची निर्मिती होते. भारतावर अनेक परकियांनी आक्रमण केले. बादशाही, निजामशाही, इंग्रज अशा अनेक सत्ता वेगवेगळ्या प्रांतात होत्या. या काळात अस्वस्थ समाजास एकत्र आणण्याचे काम संतांनी केले. दुबळ्यांवर कोणीही राज्य करू शकते. हे दुबळेपण कोणी दूर केले असेल तर ते वारकरी संप्रदायातील संतांनी. संत नामदेव यांनी अशा काळात जाती धर्माची बंधणे तोडून, कर्मकांडात अडकलेल्या समाजास एकत्र आणण्याचे काम केले.वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून समाज घडविण्याची चळवळ ही संत ज्ञानेश्वरांनी सुरू केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीचा विडा उचलला त्या काळापर्यंत संत तुकाराम महाराज यांनी २१ अभंगांच्या माध्यमातून समाज मन घडविले. १८ पगड जातींना एकत्र आणले.प्रेम सुख घेई प्रेम सुख देईवारकरी संप्रदायापुढील अडचणींबाबत बोलताना हभप सोन्नर महाराज म्हणाले, अडचणी असल्या तरी वारकरी पंढरीच्या वाटेला निघतो त्यावेळी त्याने मनात एक निश्चय केला असतो. ‘प्रेम सुख देई प्रेम सुख घेई’ येणाऱ्या अडचणींवर मात करत तो पुढे जात असतो. पंढरपुुरात दिंडी येते त्यावेळी ज्या सुधारणा होतात त्या अगोदरच पूर्ण केल्या जाणे आवश्यक आहे. वेळेवर कामे होत असल्याने वाकºयांना त्रास होतो. पूर्वी फार सुविधा नसत मात्र आता आरोग्यासह विविध सुविधा दिल्या जातात.

टॅग्स :interviewमुलाखतJalgaonजळगाव