शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

हरताळे परिसरात खरीप बुडाला, रब्बीची आशा मावळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 01:23 IST

मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे परिसरात परतीच्या पावसाने दिलेला धोका आणि सिंचनाची सुविधा नसल्याने खरीप हंगाम बुडाला असून रब्बीचीही आशा मावळली आहे.

ठळक मुद्देसिंचनाची सुविधा करण्याची मागणीभारनियमनाचे भूतही शेतकºयांच्या मानगुटीवर

लोकमत न्यूज नेटवर्कहरताळे, ता.मुक्ताईनगर : यंदाही परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने निराशा हाती आली आहे. खरीप बुडाला तरी रब्बीची आशा होती. परंतु, रब्बी पिकासाठी आवश्यक असणारा परतीचा पाऊस झाला नाही. त्यात हरताळे परिसरात सिंचनाचीही सोय उपलब्ध नसल्यामुळे आता खरिपाबरोबर रब्बीचीही आशा मावळली आहे.बहुतांश पिके पावसावर अवलंबून होते. शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने कापूस, ज्वारी, मका कडधान्य आदी पिकांची पेरणी केली होती. सुरवातीला पावसाने चांगली हजेरी दिली. पाऊस दमदार नसला तरी हलक्या सरी जोरात होत्या. परंतु सर्वच पिके फुलोरा येण्याच्या वेळीच खरिपाची हानी झाली. दमदार पावसाअभावी शेतकºयांना पिकास वाचविणे शक्य झाले नाही.खरीपाच्या पिकाचे नुकसान झाले असले तरी शेतकरी रब्बी पिकावर अवलंबून असतात. त्यासाठी परतीच्या पावसाची प्रतिक्षाच राहिली. सप्टेंबर, आॅक्टोबर संपुर्ण कोरडा गेला. विहिरी, नदी, नाले कोरडे राहिले. विहिरी बोअरवेलची पाणी पातळी वाढली नाही. त्यामुळे रब्बीच्या गहू, हरभरा, मका या प्रमुख पिकांच्या लागवडीसाठी मुहूर्त शेतकºयांना अद्याप गाठता आला नाहीं .किंबहूना पाण्याचे दुर्भिक्ष्य पाहता ही पिके घ्यावीत की नाही असा प्रश्न उपस्थित झाला. दुसरीकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने शेकडो हेक्टर शेती रब्बी हंगामापासून वंचितच आहे कारण जमिनीत ओलावा नाही. 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प