शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

कस्तुरबा आणि शेळीचे दूध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 13:14 IST

मार्च १९१८ साल. साबरमती येथे गांधीजी खूप आजारी होते. कस्तुरबा त्यांची काळजी वहात होती. तिचा चेहरा गरीब गाईसारखा दिसत होता. तिच्यातल्या हळुवारपणामुळे गांधीजी भारावून गेले. यामुळे त्यांना तमाम बाबतीत दिलासा मिळत होता. सैनिक भरतीचे काम सुरू होते. या काळात त्यांचा आहार साधा होता. एकदा बरे वाटत नव्हते. दुसरा दिवस सणाचा ...

मार्च १९१८ साल. साबरमती येथे गांधीजी खूप आजारी होते. कस्तुरबा त्यांची काळजी वहात होती. तिचा चेहरा गरीब गाईसारखा दिसत होता. तिच्यातल्या हळुवारपणामुळे गांधीजी भारावून गेले. यामुळे त्यांना तमाम बाबतीत दिलासा मिळत होता. सैनिक भरतीचे काम सुरू होते. या काळात त्यांचा आहार साधा होता. एकदा बरे वाटत नव्हते. दुसरा दिवस सणाचा होता. गांधीजींनी सांगून ठेवले होते की ते जेवणार नाहीत. कस्तुरबाने आग्रह धरलाअसे कसे? एवढा सणाचा दिवस आणि उपवास कसा बरे करता येईल? आज तर गोरगरिबांच्या घरीही आनंद असतो. काही तरी खायला हवे. तुमच्या आवडीची लापशी केली आहे. थोडी मुगाची उसळ घ्या. थोडे खा.’कस्तुरबाच्या आग्रहामुळे गांधीजी जेवायला बसले. अन्नाला अन्नपूर्णेच्या हातची चव होती. ते पोटभर जेवले. कस्तुरबाच्या हातची लापशी. मुगाच्या उसळीला खमंग फोडणी होती. गांधीजींना गाजरे आवडायची. जेवण आटोपले. तास लोटला नाही तोच गांधीजींना त्रास सुरू झाला. तिने विश्रांतीचा आग्रह केला. गांधीजी काही मानले नाहीत. त्यांना कामांचा डोंगर उपसायचा होता. रात्री नडियादला जायचे होते. साबरमती स्टेशनवर ते पायी चालत निघाले. ते सव्वा मैलांचे अंतर होते. त्यांचे दुखणे वाढत चालले होते. अखेर आश्रमात परतावे लागले. पाण्याचे प्रयोग सुरू झाले. कस्तुरबा तर दमून गेली. आजार थांबायचे काही नाव घेईना. दूध घेणे फार गरजेचे होते. गांधीजींचा तर ठाम नकार होता. डॉक्टर दलाल विचारत होते-‘तुम्ही दुधाचे सेवन का बरे करत नाही?’‘गाई-म्हशींवर फुंकरीची प्रक्रिया होते. यामुळे मला दूध नकोय. तो माणसाचा आहार होऊ शकत नाही. मी दुधाचा त्याग केला आहे.’गांधीजींचे हे उत्तर कस्तुरबाला माहीत होते. येथवर तर ते पाठही झाले होते. ती गांधीजींच्या खाटेशेजारीच तर उभी होती. ती म्हणाली,‘हे तुमचे ठरले आहे, हे खरे आहे. अगदी असेच ठरवले असेल तर शेळीचे दूध घेता येईल.’डॉक्टरांनी हे ऐकले. ते खूप खूश झाले. आनंदून म्हणाले,‘मग तर माझे काम झाले. शेळीचे दूध घेतले तरी चालेल.’ गांधीजी हसले. हसत म्हणाले,‘कस्तुर आहेच आमची डॉक्टरीण.’गांधीजी खूश झाले. कस्तुरबा लाजली. डॉक्टर हसले. आनंदाच्या लहरी उसळल्या. (क्रमश:)- प्रा.विश्वास पाटील

टॅग्स :Jalgaonजळगाव