शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

जामनेरच्या कुटुंबाला मिळाली हार-कंगन व्यवसायामुळे सामाजिक प्रतिष्ठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 22:45 IST

४० वर्षांपूर्वी केली व्यवसायाला सुरुवात आता प्रत्येक वर्षी केला जातो ३० क्विंटल मालाचा पुरवठा

ठळक मुद्देप्रत्येक वर्षी ३० क्विंटलपर्यंतच्या मालाचा पुरवठाशेख कुटुंबाला या व्यवसायामुळे मिळाली सामाजिक प्रतिष्ठाहार-कंगण सोबत आठवडे बाजारात फरसाण विक्रीचा व्यवसाय

आॅनलाईन लोकमतजामनेर, दि. २८ : शहरातील मदनी नगर या प्रतिष्ठित भागात राहणाºया शेख सांडू शेख रहेमान यांचे संपूर्ण कुटुंब सामाजिक बांधिलकी जपत आहे. होळी व त्यानंतर येणाºया गुढीपाडवा या सणासाठी हार कंगनसह गोड खाद्यपदार्थ बनविण्यात व्यस्त आहेत. गेल्या ४० वर्षांपासून सुरु असलेल्या या व्यवसायाने या कुटुंबाला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली मात्र चरितार्थ चालविण्यासाठी उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध करून दिला आहे.मराठी माणसाच्या नववर्षांची सुरुवात ही गुढीपाडव्याने होत असते. घरासमोर बांधण्यात येणाºया गुढीला हार आणि कंगन चढविण्यात येत असते. गेल्या ४० वर्षांपासून जामनेर शहरातील शेख सांडू हे हा व्यवसाय करीत आहेत. वडिलोपार्जित असलेल्या या व्यवसायामुळे शेख यांनी या व्यवसायात चांगला जम बसवला आहे. कुटुंबातील सर्वच कुटुंब सदस्य हातभर लावत आहे.अशी आहे हार कंगन बनविण्याची प्रकिक्रयासकाळी उठून साखर व त्यांच्या पासुन तयार होणाºया शर्करापाक वर तुरटी प्रक्रिया करण्यात येते. शुद्धीकरण करून विशिष्ट आकाराच्या साच्यांमध्ये हा पाक ओतला जातो. काही वेळे हा साचा तसाच ठेवण्यात येऊन शर्करा पाक घट्ट झाल्यानंतर तो काढण्यात येतो.प्रत्येक वर्षी ३० क्विंटलपर्यंतच्या मालाचा पुरवठाप्रत्येक वर्षी होळीच्या १५ दिवस आधी जवळपास ३० क्विंटल पर्यंत च्या ठोक व किरकोळ मालाची मागणी होत असल्याने पुरवठा करण्यासाठी हार कंगनच्या मालाची मोठ्या मेहनतीने शेख कुटुंबीय निर्मिती करीत आहेत.सामाजिक प्रतिष्ठा मिळालीया व्यवसाया व्यतिरिक्त हे कुटूंब तालुक्यातील फत्तेपूर, तोंडापुर व बोदवड या ठिकाणच्या आठवडे बाजारात फरसाण विक्रीचा व्यवसाय करतात. हार व कंगन च्या पारंपरिक व्यवसायातून शेख यांच्या कुटूंबियांचा लौकिक पंचक्रोशीत पसरा असून या परिवाराला सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे .

टॅग्स :JamnerजामनेरJalgaonजळगाव