शहरं
Join us  
Trending Stories
1
पाऊस थांबला, कव्हर्स हटले! KKR vs MI मॅच सुरू होण्याची वेळ ठरली, पण षटकं कमी झाली
2
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
3
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
4
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
5
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
6
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
7
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
8
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
9
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
10
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
11
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
12
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
13
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
14
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
15
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
16
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
17
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
18
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
19
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
20
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)

तळीराम मनपा कर्मचाऱ्यामुळे वयोवद्धाच्या पार्थिवावरील अंत्यसंस्कार तब्बल साडेतीन तास खोळंबले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2018 9:34 AM

जळगाव : रामानंद परिसरातील एका निराधार वृद्धाच्या निधनानंतर परिसरातील नागरिकांनी माणुसकी दाखवून तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास पुढाकार घेतला. मात्र बुधवारी रात्री स्मशानभूमीत मनपाचा कोणीही कर्मचारी उपस्थित नसल्याने पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तब्बल साडेतीन तास प्रतीक्षा करावी लागली. तळीराम मनपा कर्मचा-याच्या तल्लफने हा संतापजनक प्रकार  घडला, तो संतप्त नागरिकांनी ‘लोकमत’कडे कळविला. पार्वतीनगरात राहणारे उत्पल ...

जळगाव : रामानंद परिसरातील एका निराधार वृद्धाच्या निधनानंतर परिसरातील नागरिकांनी माणुसकी दाखवून तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास पुढाकार घेतला. मात्र बुधवारी रात्री स्मशानभूमीत मनपाचा कोणीही कर्मचारी उपस्थित नसल्याने पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तब्बल साडेतीन तास प्रतीक्षा करावी लागली. तळीराम मनपा कर्मचा-याच्या तल्लफने हा संतापजनक प्रकार  घडला, तो संतप्त नागरिकांनी ‘लोकमत’कडे कळविला. 

पार्वतीनगरात राहणारे उत्पल डे (वय ६०) यांचे बुधवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास  हृदयविकारामुळे निधन झाले. डे यांचे या भागात मुलगी व जावई वगळता कोणीही नातेवाईक नाही. यामुळे रामानंदनगर परिसरातील नागरिकांनी लोकवर्गणी गोळा करून नेरीनाका स्मशानभूमीत पूर्व सूचना देत त्यांचे पार्थिव रात्री १० वाजता आणले.  मात्र त्यानंतरही रात्री पार्थिव आणले असता स्मशानभूमीत कोणीही कर्मचारी हजर नव्हता. या दरम्यान महापालिकेत फोन करून कळविले. परंतु उपयोग झाला नाही. रात्री दीड वाजेपर्यंत कर्मचारी आलेला नव्हता. अखेरीस नागरिकांनी स्मशानभूमीतील कर्मचा-याला मद्याच्या दुकानावरून शोधून आणले. यानंतर रात्री 1.45 वाजण्याच्या अंत्यसंस्कार करण्यात आले.