शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

जळगाव - औरंगाबाद मार्गाचे अखेर डांबरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 12:00 IST

इच्छादेवी चौक ते अजिंठा चौफुली दरम्यान दुरवस्था कायम

जळगाव : बिकट अवस्था होऊन वांरवार अपघात होणाऱ्या औरंगाबाद रस्त्याचे मंगळवारी डांबरीकरण करण्यात आले. यात अजिंठा चौफुलीपासून बाजार समितीपर्यंत हे डांबरीकरण करण्यात आले. दरम्यान, ईच्छादेवी ते अजिंठा चौफुली दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे कायम असून त्यामुळे वाहनधारकांचे मोठे हाल होत आहेत.शहरातून जाणाºया औरंगाबाद रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. त्यामुळे बाहेर गावाहून येणाºया वाहनधारकांसह औद्योगिक वसाहतीमध्ये जाणाºया उद्योजक, अधिकारी, कामगार यांचेही दररोज हाल होतात. विशेष म्हणजे संध्याकाळी तर वाहनांची गर्दी वाढून वेगही कमी होतो. त्यामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे या रस्त्याच्या दुरस्थीची गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होती. अखेर त्यास मुहूर्त लागून मंगळवारी अजिंठा चौफुलीपासून ते कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत एकेरी मार्गाने डांबरीकरण करण्यात आले. या सोबतच त्यापुढील भागात सोमवारी एका बाजूने डांबरीकरण झाल्यानंतर दुसºया बाजूचेही मंगळवारी डांबरीकरण करण्यात आले.इच्छादेवी चौक ते अजिंठा चौफुली दरम्यान हाल कायमनागपूर-मुंबई या राष्टÑीय महामार्गावरील जळगाव शहरातून जाणाºया रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. त्यातच ईच्छादेवी ते अजिंठा चौफुली दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे या ठिकाणी सातत्याने अपघात होत आहेत. या विरोधात चार दिवसांपापूर्वी शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण कक्षातर्फे ‘नही’च्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन दुरूस्तीची मागणी करण्यात आली होती.मात्र या रस्त्याची दुरवस्था कायम आहे. अधिकारी अजून किती अपघातांची प्रतीक्षा करीत आहे, असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव